नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दहा नोव्हेंबर धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस या दिवशी दिपदानाला जेवढे महत्त्व आहे त्याहीपेक्षा जास्त किंवा तेवढेच महत्त्व 13 दिवे लावण्याला सुद्धा आहे हे तेरा दिवे जर यावर तुम्ही जर लावले आजपर्यंत तुम्ही लावले नसतील पण यावर्षी तुम्ही लावून बघा.
हे तेरा दिवे अंधकारातून प्रकाशाकडे आपल्याला न्यायचं काम करतील म्हणजे काय की तुमच्या आयुष्यामध्ये फक्त अपयश असेल फक्त दुःख असेल तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय पण नशिबाची साथ मिळत नाहीये माता लक्ष्मीची कृपा होत नाहीये.
आपल्याला संधी मिळत नाहीयेत पैसा येतोय पण तो टिकत नाहीये बघा आपल्याकडेच संधी आल्या तर आपण त्यावर काम करू आणि त्यानंतर आपल्याला यश मिळेल म्हणजेच लक्ष्मी पैसा आपल्याकडे जर संधीच मिळाल्या नाही.
आपण आपल्या दुःखात अडचणीतच गुरु पटवून राहिलो तर त्याचा फायदा काय तर या सर्वातून दुःखातून जे आपले दिवस आहेत त्यातून पुढे जाण्याचा आपल्याला मार्ग मिळावा अंधकारातून प्रकाशाकडे यासाठी हे तेरा दिवे या धनत्रयोदशीच्या दिवशी लावणं अतिशय महत्त्वाचं आहे आता तुम्ही घाबरू नका.
हे तेरा दिवे तेरा वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे असतात पण मी काय कशा पद्धतीने करते कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता हे तुम्हाला मी अगदी साधं आणि सोप्प सांगणार आहे खूप काही कन्फ्युजन क्रिएट करणार नाही.
त्यामुळे तुम्ही मी ज्या पद्धतीने करते तुमची इच्छा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा हे तेरा दिवे कुठे कुठे लावायचे आहेत मी तेही तुम्हाला सांगते तुम्हाला शक्य असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लावू शकता पण हे 13 दिवे धनत्रयोदशीच्या दिवशी लावा बघा.
पुढील वर्षभर तुम्हाला कधीही धनाची कमी पडणार नाही बघा आयुष्य म्हटलं तर दुःख संकट अडचणी ह्या तर आल्यास पण काय होईल की याला सामोरे जाण्याची किंवा हे दुःख अडचणी संकट हे पार करून पुढे जाण्याची एक शक्ती एक प्रकारचं पुष्प एक प्रकारचं पाठबळ आपल्याला याने मिळेल.
त्यामुळे आपण नक्कीच हे तेरा दिवे धनत्रयोदशीला लावायचे आहेत तर आता हे तेरा दिवे जे आहेत हे काय असेच तेरा दिवे आहेत का म्हणजे चला तेरा दिवे घेतले आणि 13 दिवे लावले तर नाही प्रत्येक देवतेसाठी एक विवाह समर्पित आहे.
जसं की पहिला दिवा असेल तो गणपतीसाठी दुसरा दिवा आपल्या कुलदेवीसाठी तिसरा दिवस आपलं कुलदैवत आहे त्यांच्यासाठी चौथा दिवा धन्वंतरी देवता आहे म्हणजे जी आपल्या आरोग्याची देवता आहे त्यांच्यासाठी आरोग्य आपलं जे आहे.
ते सर्वात मोठं धन आहे आपला आरोग्य आपल्याला दीर्घ आयुष्य लाभाव कधीही म्हणजे आपला अपमृत्यू किंवा वाईट गोष्टी मी आपला मृत्यू होणे यासाठी कोणताही रोगराई आजार आपल्याला होऊ नये यासाठी त्यानंतरचा पुढचा दिवस असतो.
तो मात्र लक्ष्मी साठी एक कुबेर देवतासाठी एक तुळशी मातेसाठी परत एक चित्रगुप्तांसाठी आणि जो यमाचा दिवा असतो तो यामध्ये पदासाठी जो तो वेगळा असतो कणकेचा तो सोडून आपल्याला हे जे तेरा दिवे आहे ते लावायचे आहे आणि जो आहे तो नेहमी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा असतो.
आपल्या घरामध्ये नाही लावायचा गच्चीवर नाही लावायचा बालकणी मध्ये नाही लावायचा तो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला लावायचा आहे आता या पद्धतीने हे जे तेरा दिवे आहेत ते वेगवेगळ्या देवांसाठी समर्पित आहेत जे सांगितले ते आणि अजून पण पुढे जे पूर्ण तेरा पर्यंत आहे.
ते 13 देवतांसाठी समर्पित आहेत पण आता हे 13 ठिकाणी ज्या ज्या देवतांसाठी हा प्रत्येक दिवस आहे त्याचा देवतांसाठी आपण लावू शकत नाही एक पित्रासाठी एक अग्निदेवतेसाठी ते प्रत्येक ठिकाणी आपण लावू शकत नाही किंवा त्यांची आपण काळजी घेऊ शकत नाही तर अशा वेळेला काय करायचं जे की मी पण करते.
आपली एक मोठी थाळी घ्यायची बघा मोठ्या ताट घ्यायचा आपलं जे मोठ्या आकाराचा असेल ते आणि त्यामध्ये आपल्याला 13 पणत्या ठेवायच्या आहेत हे जे दिवे आहेत धनत्रयोदशी दिवशी लावायचे हे पण त्यामध्ये लावायचे आहेत कणकेचे बनवायचे नाही निरंजन घ्यायचे नाही तेरा मातीच्या पणत्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत,
जुन्या पण त्या असतील चालतील त्या दोन स्वच्छ आपल्याला घ्यायचे आहेत आणि नवीन पणती असतील तर खूप उत्तम मी स्वतः नवीन पणत्यांमध्ये हे जे तेरा दिवे आहेत ते लावते एका ताटामध्ये आपण हे तेरा आपण त्याच्या आहेत त्या आता ठेवलेल्या आहेत.
त्यानंतर ह्या पणत्यांमध्ये आता तुम्ही म्हणाल की हे लावायचे कशाची तर मी स्वतः पर्सनली हे तुपाचे दिवे लावते तेराही दिवे जे आहेत ते मी तुपाचे लावते तुम्हाला हवा असेल तर जे कोणतं तेल तुम्ही दिवाळीमध्ये दिवा लावण्यासाठी वापरणार आहात.
किंवा जे कोणता तेल तुम्ही रोज देवघरांमध्ये दिवा लावण्यासाठी वापरतात त्या तेलाचे आपल्याला हे दिवे लावायचे आहेत तेलाचे जर आपण दिवे लावले तर त्याच्यामध्ये ज्या उभ्या वाती असतात त्या दोन एकत्र करायच्या आणि त्या लावायच्या आहेत आणि जे तुपाचे दिवे लावणार आहेत त्यांनी फुलवात लावायचे आहे.
दोन फुलवात एकत्र करायच्या आणि फुलवात लावायचे आहे मी पण तुपाचे लावणार आहे तू गायचा असेल तर खूप उत्तम जायचं नसेल तर म्हशीचा असेल तरीही चालेल काही हरकत नाही हे दिवे बघा म्हणजे आपला आपला भाव असतो माझा भाव काय आहे की हे दिवे जे आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये संपन्नता आणणार आहेत.
संपन्नता सुख समृद्धी ऐश्वर्य यासाठी मी हे तुपाचे दिवे लावते तो माझा भाव आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तुपाची लावा नाहीतर तेलाचे लावले तरीही चालतील आणि हे दिवे काय करायचे आहेत आपल्याला की जिथे आपण धनतेरस ची पूजा करणार आहोत जिथे कुठे तुम्ही घरामध्ये धनतेरस ची पूजा मांडणार आहात तर तिथे आपल्याला हे जे दिवे आहेत ते लावायचे आहेत. ना तुम्ही धनतेरस ची पूजा करत नसाल तर तुम्ही देवघरासमोर हे दिवे लावले तरीही चालतील पण मी धनतेरस ची पूजा करते.
त्यामुळे मी तिथे लावते आणि स्पेशली म्हणजे धनतेरस ची पूजा माता लक्ष्मी दिवाळी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप उपाय करत असतो त्यासाठी पण मी हे दिवे आहेत ते तुपाचे लावते आणि तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका पण ते पण ते भरून टाका.
म्हणजे अगदी जास्तीत जास्त वेळ हा अधिवा राहील प्रज्वलित राहील या पद्धतीने जेही काही टाकणार असाल ते टाका उगीण नावाला आपण लावलं दहा मिनिटे दिवा राहिला तेव्हा असं करू नका आपण जे करतो ना ते भावाने करा पूर्ण श्रद्धेने करा जेव्हा आपण द्यायला शिकतो तर तेव्हाच आपल्याला मिळत असतं त्यामुळे आधी द्यायला शिका म्हणजे आपोआपच आपल्याकडे ते रिटर्न होईल.
होऊन परत येईल त्याच्यामुळे देवासाठी तरी किमान आपल्याला पूर्ण अश्रद्धेने आणि कुठेतरी लावू का नको टाकू का नको असं नाही करायचं अगदी खोलके म्हणजे श्रद्धेने लावा नक्कीच त्याचे रिटर्न आहे ते तुम्हाला मिळेलच मिळेल कोणत्या रूपात मिळेल पण मिळेल आता जिथे आपली पूजा मांडणी आहे तिथे ते प्लेटमध्ये आपण तेरा दिवे ठेवले.
त्याच्यामुळे तेल किंवा तूप टाकलं वाट टाकली त्या सगळ्या दिव्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक दिव्याखाली जर शक्य झालं तर थोडीशी आपल्याला तांदूळ ठेवायचेत अगदी थोडे चिमूट चिमूट चिमूट चिमूट प्रत्येक दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही वेगवेगळे दिवे हे वेगवेगळ्या देवांसमोर ठेवणार तेव्हा सुद्धा खाली चिमूट चिमूट तांदूळ ठेवायचे आहेत.
डायरेक्ट दिवा हात जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाहीये आणि हे तेरा दिवे लावत असताना आपल्याला माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहेत त्याही समोर फुल असणाऱ्या एका दिवा दोन लवंगा एका दिव्यात दोन लवंगा एका दिव्यात दोन लवंगा असे या पद्धतीने लवंग तुम्हाला टाकायचे नसेल.
तर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्ही एक एक हिरवी इलायची टाकू शकता ज्याला वेलदोडा म्हटलं जातं ते टाकू शकता तेही टाकायचं नसेल तर एक एक गुलाबाची पाकळी तुम्ही प्रत्येक दिव्यामध्ये टाकू शकता तेही टाकायचं नसेल तर एक एक केसराची पाकळी तुम्ही प्रत्येक दिव्यामध्ये टाकू शकता या पद्धतीने आणि हा दिवा आता सर्वात महत्त्वाचा कधी लावायचा आहे.
तर हा जो हे जे तेरा दिवे आहेत हे आपल्याला धनत्रयोदशीची जी आपली पूजा आहे संध्याकाळची ती पूजा झाल्यानंतर लगेच आपल्याला हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि जेवढा वेळ राहतील तेवढा वेळ राहतील परत परत येतात तेल किंवा परत परत तूप टाकायचं नाहीये पहिल्यांदा जेवढे टाकलं तर त्या तेलामध्ये किंवा त्या तुपामध्ये जेवढा वेळ राहतील.
तेवढा वेळच हे दिवे आपल्याला राहू द्यायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहेत ते आपण दिवाळीसाठी इतर ठिकाणी दिवे लावण्यासाठी वापरू शकतो आता याच्यामध्ये ज्या टाकलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माण मध्ये टाकायचे आहे तर या पद्धतीने आपल्याला हे दिवे लावायचे आहेत.
पिरेड असतील तर हे दिवे लावू नका घरातील इतर मंडळींना लावायला सांगा आणि सुतक असतील तर हे दिवे तर अजिबात आपल्याला लावायचे नाहीयेत तर या पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिव्यांचे दीपदान करायचं आहे तुमच्या देवघरासमोर करू शकता तुम किंवा तुम्ही जिथे धनतेरस ची पूजा केली आहे तिथे करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जो जो दिवा ज्या देवांसाठी आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता सर्वस्वी आपल्यावर आहे श्री स्वामी समर्थ.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.