सुख-शांती भरभराटीसाठी उपाय व तोडगे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आर्थिक संकट येतात प्रगती होत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत कणखरपणे तोंड देण्याकरिता दररोजच्या सवयीन मध्ये जर तुम्हीही काही छोट्या छोट्या गोष्टी सामील केल्यात तर तुम्हालाही चमत्कारिक अनुभव येतील.

घरात सुख शांती जाणवेल आणि घराची भरभराट होण्यासही मदत होईल त्यासाठी काही उपाय आणि महत्त्वाची तोडगे चला जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवणे आधी आपल्या हाताच्या अग्रभागी असलेल्या देवी लक्ष्मीला मध्यभागी असलेल्या देवी सरस्वतीला आणि मूलभागी असलेल्या भगवान श्रीहरींना स्मरण करून कराग्रे वसते.

लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाती करदर्शनाम अशी प्रार्थना करून मगच कामाला लागावं कोणत्याही नवीन वस्तू घरात आणल्यावर किंवा नवीन पदार्थ घरी केल्यावर देवापुढे ठेवूनच नंतर उपयोगात आणावा.

यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही नवीन कपडे आणल्यावर हळद-कुंकू वाहून देवापुढे ठेवावे मगच परिधान करावे घरात अन्नधान्याची समृद्धी व्हावी म्हणून आणलेलं धान्य थोडा देवासमोर ठेवाव हळदी कुंकवाच्या करंडातील कुंकू संपलं म्हणजे परत भरायचं असतं.

त्यासाठी कुंकूच संपलं काढायला हवं असं म्हणू नये तर कुंकू वाढले असे म्हणावं कारण कुंकू म्हणजे सौभाग्य ते कधीच संपू नये अखंड वाढत जावं म्हणून म्हटलं जातं कुंकू वाढले मंगळसूत्र तुटलं की ते तुटलं असं म्हणत नाहीत कारण मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचा अलंकार तू कधीच तुटू नये.

म्हणून मंगळसूत्र वाढवले ओवायला हवं असं म्हणावं हातातील बांगड्या देखील कुठल्या असं न म्हणता बांगड्या वाढवल्यात असं म्हणावं कुंकू मंगळसूत्र बांगड्या ही सौभाग्याची लेणी आहे म्हणून ती अखंड टिकून वाढत जाऊ देत अशी त्यामागची भावना. घरातील पाण्याने भरलेली घागर किंवा कळशी रात्री रिकामी ठेवणे पालखी देखील ठेवू नये.

जल म्हणजे जलदेवता कळशात अमृत भरलेलं होतं आपण कलश आज जलरूपी अमृत भरून ठेवावं यामुळे देवी लक्ष्मी कलशात वास करते लक्ष्मी घरात कायम टिकून राहते म्हणून थोडं तरी पाणी कळशीतील घागरीन भरून ठेवावं.

याचबरोबर रात्री दूध सुद्धा थोडंसं तरी राखून ठेवावं कारण दूध सुद्धा देवी लक्ष्मीचा प्रतीक म्हणलं जातं कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाण्याच्या दिवशी उगवत्या सूर्याला एक मिनिटं त्राटक करावं या त्रागामुळे डोळ्यात काही तास का होईना दिव्य तेज निर्माण होतात.

ज्या व्यक्तीकडे आपलं काम आहे त्या व्यक्तीच्या नजरेस नजर देताच या दिव्यदृष्टीने अगदी अशक्य गोष्टीही शक्य होतात कोणत्याही शुभकार्याला घरातून बाहेर पडताना प्रथम देवाजवळ प्रार्थना करावी तुळशीचे दर्शन घ्यावं आणि तिला स्पर्श करून तिच्या उजव्या बाजूने घराबाहेर पडावं घरातून कामानिमित्त बाहेर पडताना पुरुष मंडळींनी शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावे.

मोकळे किशानी कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे महिलांनी सुद्धा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जवळ थोडे तरी पैसे नेहमी वाढवावे याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास व्यक्तीचे इच्छित कार्य मनासारखे पूर्ण होतात.

याचबरोबर आईने हा मंत्र मुलांसाठी म्हटल्यास मुलांच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसून येतात त्यामुळे मुलांची प्रगतीही होते मुली नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसार याचा पाचवा अध्याय करा दररोज संध्याकाळी सात नंतर पालकांनी वाचावा यामुळे मुलांच्या वर्तणुकीत वेगळेपणा जाणव लागेल घरात नवीन केसूनी आणल्यावर तिची हळदी कुंकू लावून प्रथम पूजा करावी.

अन्नपाणी अर्पण करावं मगच ती वापरावी तिला पाय लागणार नाही याची दक्षता घ्यावी कोणत्याही मंत्राचा जप करताना गळ्यात घालण्याची मळ जपासाठी वापरू नये जपासाठी असलेली माळ गळ्यात घालू नये असा शास्त्र संकेत आहे याचबरोबर शंख हे देवी लक्ष्मीच आयुध आहे देवी लक्ष्मी यात वास करते.

असं म्हणतात त्यामुळे दररोज नित्यनेमाने शंखाचा पूजन करावे शंखाच्या पूजनाने अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मीचा चिरकाल संरक्षण होतं शिवाय रोज सकाळी घरामध्ये शंखनात करावा यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न होतं.

याचबरोबर रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात न विसरता शंख फुकला तर घरात वास्तव्यास असलेली अन लक्ष्मी म्हणजेच देवी लक्ष्मीची मोठी बहीण घरातून काढता पाय घेते आणि घरात देवी लक्ष्मी सक कायम वास्तव्य असतं कोणत्याही मंत्र जपला प्रारंभ करण्यापूर्वी मानेच प्रथम पूजन करावे प्रथम कपाळाला नंतर डाव्या उजव्या डोळ्याला स्पर्श करून माळेला वंदन करावं.

आणि नंतर जप सुरू करावा आर्थिक व्यवहार करताना पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपणही उजव्या हातानेच घ्यावेत पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजणं हा देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो त्यामुळे देवी लक्ष्मी रुसून निघून जाते. याचबरोबर पोथींची पानं ग्रंथांची पान बोटाला थुंकी लावून उलटू नये हे सुद्धा अशुभ मानले जातात.

याचबरोबर रविवारी हातापायाची नख कधीही कापू नये घरात नको त्या ठिकाणी नखच सांडू देऊ नयेत त्यामुळे घरात दारिद्रता येते नखे कधीही मंगळवारीच कापावी कापलेली नखे एका पुढील बांधून कुत्री जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकावीत यामुळे देवी लक्ष्मी कायम स्थिर असते.

वारंवार घरातील सोनविकावे लागण्याची वेळ येत असेल तर गुरुपुष्यामृत योगावर सोनाराकडून किमान एक मिलीग्राम सोनं न विसरता पोटाला चिमटा घेऊन का होईना विकत घ्याव पुरेसं जमा झालं की नंतर पत्नीला एखादा दागिना करावा गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचं कारण असं की ते विकायची वेळ कधीच येत नाही.

त्यामुळे देवी लक्ष्मी घरात कायम ते राहण्यास मदत मिळते ज्यांच्याकडे देवी लक्ष्मींनी पाठ फिरवली ज्यांच्याकडे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असतील परिणामी दारिद्र्यता कितपत पडलेली असेल अशा व्यक्तींनी पौर्णिमेपासून स्नानानंतर रोजपटिकाच्या माळीवर 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी कमलधारींनी सिंहवासिनी स्वाहा या मंत्राचा जप करावा.

यामुळे यथावकाश ऐश्वर्य प्राप्त होतं आणि घराची भरभराट होते लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न आणि दूध झाकून ठेवावं याचबरोबर दर गुरुवारी तुळशीला थोडं दूध अर्पण करावे यामुळे घरात देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्यास राहते ज्या व्यक्ती ओल्या पायांनी बिछान्यावर पाय घेऊन झोपतात पाय न धुता झोपतात बिना वस्त्रांनी झोपतात अशांच्या घरी देवी लक्ष्मी कधीच येत नाही.

म्हणून अशा गोष्टी करणे टाळावं घरात देवी लक्ष्मीचा स्थायी वास्तव असेल तर प्रवेशद्वारासमोर पायऱ्या किंवा उंबरठ्यावर हळदीचा लेपन नक्की करावा किंवा कुंकवाची पावलं काढावीत कारण सूर्योदयाच्या वेळी देवी लक्ष्मी आदिती रुपात घरात प्रवेश करते आणि परत जाण्याचा नावही घेत नाही.

संध्याकाळ नंतर विशेषता दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये याचबरोबर मोठी खरेदी करायची असेल तर सूर्यास्ता अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास आणि पैसे दिल्यास देवी लक्ष्मीचा कुक होऊ शकतो. पैशासंबंधीत कामासाठी निघताना उजवा पाय कधीही बाहेर काढून घराबाहेर निघावं मंदिरात जाऊन श्री गणेशास एक लाल फुल वाहून समोर आलेल्या गरजू व्यक्तीला पैसे देऊन.

त्याचं मन संतुष्ट करावं यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होतात आणि भरभराट होण्यास मदत होते कर्जतन मुक्ती हवी असेल आणि आर्थिक संकटापासून मुक्ती हवी असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्लपक्षातील पहिल्या गुरुवारी कोणत्याही सुहासिनीला घरी बोलावून तिला सुग्रास अन्न खाऊ घालावं तिची शक्य असल्यास खणा नारळाने ओटी भरावी फुलांची वेणी देऊन बांगड्या हळदीकुंकू सौभाग्याचे अलंकार भेट म्हणून द्यावेत असं सलग पाच गुरुवार केलं तर हळूहळू आर्थिक तणावातून मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत होईल याबरोबरच कर्जातूनही मुक्तता मिळेल 

याबरोबरच कर्जातूनही मुक्तता मिळेल व्यवसाय वृद्धी होत नसेल किंवा व्यवसाय चालत नसेल तर अशावेळी व्यवसायामध्ये यश प्राप्त करण्यासाठी दररोज संध्याकाळी देवासमोर बसून विष्णुसहस्रनामाचा जप करावा तुळशीपत्र वाहून ओम नमो वैष्णवी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

यामुळे व्यवसायात हमखास वृद्धी होण्यास मदत मिळते दिवसातून किमान एक वेळा तरी घरातील सर्वांनी मिळून एकत्र जेवण करावे जेवताना तरी कुठलेही वाद-विवाद घालू नये अन्नाला नाव ठेवू नये कारण आपल्या घरातील वास्तू येथील वास्तुपुरुष दिवसातून तथास्तु असं सतत म्हणत असतो.

त्यामुळे आपल्या घरात दुसऱ्या कोणाचीही दोष सांगणे एखाद्याचे दुःख सारखं उघडत राहणे किंवा दूध नाही पिठलं संपले आता जमणार नाही असे सारखे नकारात्मक शब्द बोलू नये आणखी लागेल या शब्दाने घरातील एखादी वस्तू संपल्याचा सांगू शकता किंवा पटकन आणतो असेही सांगू शकता.

यामुळे वास्तुपुरुष तथास्तु बोलले तर तुमच्या घराची कायम भरभराट होण्यास नक्कीच मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घराच्या सुख शांतीसाठी आणि घराच्या भरभराटीसाठी दररोजच्या सवयीन मध्ये या गोष्टी नक्की सामील करा त्याचे तुम्हाला चमत्कारिक अनुभव नक्कीच जाणवतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!