17 जुलै, दीप अमावस्या, दिपपूजन करताना ही चूक करू नका, या 2 गोष्टी चुकून पण करू नका भिकेला लागाल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, 17 जुलै,  आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे. या अमावस्यास आषाढी दीप अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी अग्नी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपपूजन केले जातात.

त्यांची पूजा केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या घरातील दिवे एकत्र करता त्यांना स्वच्छ करतात त्यांच्या भोवती रांगोळी रेखाटतात आणि मग या दिव्यांची पूजा केली जाते.

दिव्या दिव्या दीपककार तू सूर्य रूपाने अग्नी रूप आहेस, तो उत्तम तेज आहेस माझ्या पूजा तू स्वीकार कर आणि माझ्या मनातील सर्व मनोकामना इच्छा यांची पूर्तता कर देवा यांची कहाणी सुद्धा एकदा यांची कथा ऐकली जाते.

अशी मान्यता आहे की अशा प्रकारे दीपक पूजन केल्याने आयुरारोग्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. जेव्हा आपण दीपक प्रज्वलित करतो दिव्याभोवती लक्ष्मीनारायणाच्या आशिर्वादाने अभेद्य असा संरक्षक-कवच निर्माण होतं की जे वाईट शक्तींचा आक्रमणांपासून आपलं

आणि आपल्या वास्तूचा आपल्या कुटुंबियांचा रक्षण करते. जेव्हापण दिपपूजन करतो तेव्हा दिव्यामध्ये देवत्व जागृत होतं आता हे देवत्व जागृत झालं कि नाही आपण जी देव पूजा करतो आपण किती पूजा करत आहो ती सफल होत आहे की नाही हे काही लक्षण आहेत.

जेव्हा दिपपूजन तुम्ही करत आहात तेव्हा जर आपोआप तुमचे हात दिव्याला पाहून नमस्कारासाठी जोडले जात असतील किंवा दिव्याला पाहून तुमच्या मनामध्ये भक्ती भाव जागृत होत असेल तेव्हा तुम्हाला अधिक तेजस्वी जाणवत असल्याने चैतन्यमयी वाटत असेल तर ही सर्व लक्षणे आहेत

की त्या दिव्यामध्ये देवत्व जागृत झालेला आहे. आपले दीपपूजा हे सफल संपन्न झालेली आहे. जेव्हा आपण दिपपूजन करतो हा दिवा ईश्वराची साधना करत असतो आणि या देवाच्या साठीचा करा फक्त इतकंच आणि म्हणूनच आपण की जे साधक आपण आहोत.

आपल्या या पूजेला या साधनेला समष्टी साधना असं म्हणतात. थोडक्यात दिवा ईश्वर पूजन करतो आणि आपण दिव्याला यामुळे नमस्कार करत आहोत. दिव्याची ही साधना अखंडपणे चालू असते.

जेव्हा आपण केव्हा भेटू महादेवाची साधना चालू होते आणि म्हणून अशी ही दिव्याची साधना चालू असताना सर्वात मोठी चूक तिचे बरेचसे लोक करतात ती म्हणजे दिव्याला वारंवार स्पर्श करणे.

एकदा दिवा प्रज्वलित केल्यानंतर चुकूनही आपण त्या दिव्याला स्पर्श करू नका आणि त्या दिव्याच्या साधनेमध्ये व्यत्यय येतो. अडथळा येतो. जेव्हा त्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्या स्पर्शातून रजतम आपल्या त्या दिव्याकडे प्रक्षेपित होतात आणि त्याच्या त्रासदायक शक्तींचा अडथळा वाटू लागतं.

हिंदु धर्मशास्त्र सांगत की दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला स्पर्श करणं हे पाप आहे जर चुकून स्पर्श झाला तर अशावेळी लागलेल्या पाप नष्ट करण्यासाठी धुऊन काढण्यासाठी आपण आपले हात स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि देवासमोर हात जोडून कळकळीने त्याची क्षमा प्रार्थना करावी.

त्याची क्षमा मागावी. यामुळे लागलेला दिवा स्पर्शाचा दोष नाहीसा होतो. एवढेच नव्हे तर जेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये साधने साधने मध्ये दिवा प्रज्वलित कराल एकदा लावल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करणं हे योग्य नाही. ही चूक आपण टाळायला हवे.

अशा प्रकारे आपण सुद्धा या अमावस्या आषाढी अमावस्येला दीपपूजा या दीपक पूजनाचा संपूर्ण फळ आपणास नक्की प्राप्त हो हीच भगवान श्रीहरी विष्णू चरणी प्रार्थना.अमावास्येला पितरांसाठी यज्ञ आणि दान केले जाते. आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजन आणि पूजनाचा उद्देश पूर्ण करतो.

दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. ते तिळाच्या तेलाने किंवा तूपाने जाळले जातात. या दिव्यांची फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये या दिवशी पिठाचा दिवा प्रसाद म्हणून बनवला जातो.

दर्शन अमावस्येच्या विशेष दिवशी उपवास करून चंद्राची उपासना केल्याने चंद्र देव आपले आशीर्वाद देतो आणि नशीब आणि समृद्धी देतो. चंद्रदेव हा भावनांचा आणि दैवी कृपेचा स्वामी आहे. याला श्राद्धाची अमावस्या असेही म्हणतात.

कारण या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात.

जर तुम्ही जीवनात खूप संघर्ष करत असाल आणि खूप प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर दर्श अमावस्येला व्रत ठेवून चंद्राची पूजा केल्याने जीवनात यश आणि सौभाग्य प्राप्त होते.

पुराणानुसार अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. तसे पाहता या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते, परंतु ज्यांना गंगेत स्नान करणे शक्य होत नाही,

ते कोणत्याही नदी किंवा तलावाच्या किनाऱ्यावर स्नान करून शिव-पार्वती व तुळशीजींची पूजा करू शकतात. .या दिवशी हनुमानजींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील रोग आणि दोष दूर होतात.

दर्शन अमावस्येच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने श्री हनुमान चालिसाचे १०० वेळा पाठ केले तर त्याला जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी तर मांसाहार करू नकाच शिवाय श्रावण महिना पूर्ण करू नका. पूर्ण पणें शुद्ध आचरण ठेऊन शिवाला शरण जा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!