नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार १२ नोव्हेंबर नरक चतुर्दशी अमोशाही लागते.
तरी या दिवशी आपल्याला एक जेटली करायचंय काय तर मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जांनी प्रवेश केलेला असला तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
कारण आजच्या दिवशी कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला आपण सहजपणे आपल्या घरातून बाहेर काढू शकतो.
यासाठी आपल्याला रात्री अकरा वाजता हे तीन शब्द आपल्याला उच्चार आहेत हे तीन शब्द आपण प्रामाणिकपणे उच्चारतोय.
तर बघा कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल ती एक मिनिटांमध्ये घर सोडून बाहेर निघून जाईल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो.
पण जे पण उपाय करताय पूर्णपणे श्रद्धेने अंतकरणातून करा भगवंताला शरण जाऊन करा बघा त्याची रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कसे दिसते घराची प्रगती होईल घरामध्ये अक्षरशः गोकुळासारखे वातावरण होईल.
आता नरक चतुर्दशी आहे किंवा सोमवत्या अमावस्या सोमवारी आहे या दोन्ही दिवशी जर तुम्ही हा उपाय केला संध्याकाळी 11 वाजता तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये प्रगती आल्याशिवाय राहणार नाही.
कोणतेही प्रकारची आलेली पीडा असेल किंवा कोणी पाठवलेले असेल शत्रू बाद असेल किंवा करणे वगैरे या गोष्टी असतात.
तर या गोष्टी घरामध्ये राहणार नाहीयेत यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली करायचे काय तर तुम्हाला सांगतो एक दिवा मातीचा तयार करायचा आहे.
आणि त्याच्यामध्ये काळा मोहरीचे तेल तुम्हाला टाकायचे आणि तो दिवा तुम्हाला रात्रभर मोठा दिवा घ्या रात्रभर जळल याची तुम्हाला काळजी घ्यायची मग नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही करताय.
किंवा सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही करताय एक रात्र पूर्णपणे तो दिवस जाळला पाहिजे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला तीन शब्द बोलायचे आहेत.
आता या वेळेस तुम्ही ज्यावेळेस दिवा लावणारे त्याच्या आधी तुम्हाला स्वच्छपणे अंघोळ करायचे आंघोळ केल्यानंतर घरामध्ये लाल कलरची वस्त्र असले तर लाल कलरची वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत.
अन्यथा तुमच्याकडे लाल कलरची वस्त्र नसली तर तुम्ही काळा कलरची कपडे असतील तेही परिणाम केले तरी चालेल.
आता याच्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस करायचे एक पाठवून तुम्हाला पूजा मांडायचे पूजा मांडल्यानंतर तिथे मारुतीचा फोटो तुम्हाला स्थापन करायचा स्थापन केल्यानंतर दूध नैवेद्य अगरबत्ती तिथं लावा आणि शेंगदाणे असतात.
आपल्या घरामध्ये आणि गुळाचा खडा असतो तो माणूस लावा भूक लागल्यानंतर मारुतींना विनंती करा की हे मारुती राया माझ्या जीवनामध्ये खूप अशा बाधा आलेले आहेत.
तर भगवंता माझ्यासाठी तू कार्य कर माझ्यासाठी धावून ये एवढी विनंती केल्यानंतर तिथे तुम्हाला बसून तीन वेळा हनुमान चालीसाच्या पटन करायचं आणि एकच शब्द बोलायचा आहे.
श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जेवढे जोरात म्हणता येईल तेवढ्यात जोरामध्ये म्हणा आणि घरात चारही बाजूने फिरा थोडंसं मीठ जरी उजव्या हातामध्ये घेतलं.
आणि घरातून चारी बाजूने फिरवलं आणि ते मी जाऊन गटारीमध्ये टाकलं बाहेर घाणी मध्ये टाकलं तरी अति उत्तम आहे नकारात्मक ऊर्जा खेचला जाताना.
मारुतीच्या आणि भगवान रामांच्या नावाने अक्षरशः सगळ्या असणाऱ्या असू शकते याच दिवशी घरात घर सोडून बाहेर निघून जातील छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करून पाहिला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.