नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ नमस्कार शत्रू खूप असा त्रास देतोय शत्रूची बाद आहे.
शत्रु वारंवार काही ना काहीतरी संकट आणतोय अक्षरशा शत्रू मजबूत आहे आणि आपण त्याचं काही एक वाकड करू शकत नाहीये.
त्या शत्रूला आपल्या जीवनातून आपल्याला बाहेर काढायचे लांब करायचंय त्या शत्रूचा जो त्रास आहे तो आपल्याला दूर करायचा आहे.
तर निश्चितच आपण एक टोटका करून पाहिला पाहिजे तुम्ही पाहत आहात की काही दिवसातच तो शत्रू तुमच्या आयुष्यातून निघून गेलेला असेल त्या शत्रूचा त्रास बंद झालेला असेल.
आणि तो शत्रू परत तुमच्या कार्याला उभा राहणार नाहीये तो शत्रू अक्षरशः तडपून तडपून बाजूला निघून जाईल.
किंवा असंही होऊ शकतं की तो शत्रू अगदी तुमच्या गळ्यातला टाइट बनेल तो तुमचा मित्र बनेल आणि तुम्ही पाचाल की तुमच्या जीवनातली जी शत्रू बाद आहे.
उपाय खूप सुंदर असा आहे तो उपायासाठी थोड्याशा वस्तू लागणार आहेत त्या वस्तू मी तुम्हाला सांगतो आता हा उपाय कोणी करायचा आहे.
कोणीही करू शकतो कोणत्याही वारी करू शकता फक्त तोटका आहे म्हणून तुम्हाला सांगतो शक्यतो शनिवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून पहा.
आणि एकदा हनुमान चालीसाच पटन करा बघा बेनिफिट डबल तुम्हाला भेटेल तर तुम्हाला एक वाईट कलरचा पेपर घ्यायचा आहे.
पेपर घेतल्यानंतर त्याच्यावर शत्रूचं नाव लिहायचंय कोणत्याही पेनने शत्रूचं नाव लिहिल्यानंतर 40 तुम्हाला उडदाचे दाणे घ्यायचेत.
आणि 40 तुम्हाला बरोबर तांदळाचे दाणे घ्यायचेत हे दोन्ही तुम्ही कागदावर जिथं नाव शत्रूचा लिहिलेला आहे.
तिथे त्याच्यामध्ये ठेवायचे ठेवल्यानंतर त्या कागदाची तुम्हाला पुढे बांधायचे पुढे बांधल्यानंतर तुमचं देवघर आहे.
त्यात देवघरांमध्ये ती पुढे ठेवायचे अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आणि हनुमान चालीसाचे एकदा पटन करायचं पटण करून झाल्यानंतर तुम्ही ओम हन हनुमंते नमः हनुमंते नमः अकरावे जॉब करायचा जप करून झाल्यानंतर ती पुढे घ्यायची तुम्ही पुढे घेतल्यानंतर एक लिंबू तुम्हाला लागेल ते चिरून घ्या.
दोन पाकळ्या त्याच्या करा दोन भाग त्याचे करा आणि ते लिंबू आणि पुढे घेऊन तुम्हाला घरापासून थोडंसं लांब जायचंय आणि जिथे खड्डा असेल खड्डा पडलेला असेल.
त्या खड्ड्यामध्ये ती पुढे टाकायचे टाकल्यानंतर ते लिंबू जे तुम्ही दोन भाग करून घेऊन गेलेला आहात ते लिंबू त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला पिळून टाकायचं आणि ते लिंबाचे टरफल आहे तिथेच टाकायचं आणि सरळ पुढे निघून घरी निघून यायचं.
आणि आल्यानंतर फ्रेश हात पाय धुवा आणि मारत राहायची भक्ती करा बघा कोणत्याही प्रकारचा शत्रूचा त्रास असेल संपुष्टात आलेला असेल खूप सुंदर असा उपाय येतो का तुम्हाला सांगितलेला आहे करून पहा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.