नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी 13 दिवे आपल्याला लावायचे आहे.
हे तेरा दिवे लावल्यामुळे 13 पटीने लाभ आणि पुन्हा आपल्याला मिळत असतं हे बघा धनत्रयोदशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे हा दिवस कसा साजरा करायचा आहे काय काय सेवा करायची आहे कशी पूजा करायची आहे याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये भरभराटी राहू यासाठी आपल्याला धन्वंतरी देवतांचे आपल्याला पूजा करायची असते.
या दिवशी सगळेजण अगदी मनोभावे पूजा करतात आणि या पूजेचा आपण जर काही सोपे उपाय केले तर धनासंबंधीच्या ज्या अडचणी आहे ते आपण दूर करू शकतो.
अगदी सोपे सोपे उपाय आहेत मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमच्यावर खूप कर्ज झालेला आहे कोणाकडे पैसे अडकलेले आहे.
त्यानंतर नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही धंद्यामध्ये तोटा होतोय नफा होत नाही अशा धनासंबंधी कुठल्याही गोष्टी असेल समस्या असतील अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा.
यानंतर सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्हाला तुमच्या देवाराजवळ किंवा तुमचं मंदिर असेल घरामध्ये देवघर असेल छोटासा देवघर मोठा देवघर हरकत नाही.
तिथे तुम्हाला सौभाग्य प्राप्तीसाठी दुसरा दिवा लावायचा आहे यानंतर सौभाग्य समृद्धी धनसंपदा भरभरून देवीचे लक्ष्मी आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला तिसरा देवा लक्ष्मी देवी समोर लावायचा आहे.
आपण जे कुठली पूजा मांडणी केली आहे तिथे लक्ष्मी देवीचा फोटो असेल कॉइन असेल मूर्ती असेल तिथे तुम्हाला तिसरा दिवा लावायचा आहे चौथा दिवा तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे घरामध्ये सुख आणि शांती यामुळे मानते.
बारा वा दिवस तुम्हाला सणाची भावना साजरा करण्यासाठी तुमचं छोटीशी बालकणी असेल टेरेस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावू शकतात.
आणि या सोबतच मी जे घराच्या गच्चीवर बोलली की वरती तुम्ही दिवा लावू शकतात तर तो तुम्ही तुमच्या गॅलरी किंवा टेरेस मध्ये लावला तरी हरकत नाहीये.
तर असे हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बघा इन शॉर्ट मध्ये मीच सांगते तुम्हाला तिथे एक लावा किंवा दोन लावा तुम्हाला घरात तुम्ही जिथे डस्टबिन ठेवतात तिथे त्यानंतर घराच्या देवारात मध्ये तुम्हाला लावायचा आहे.
घराच्या बाल्कनी मध्ये किंवा गॅलरी टेरेस जे काही असेल घराच्या खिडकीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला 13 दिवे जिथे जिथे ठेवता येतील.
तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला ठेवायचे आहे आणि बघा या प्रत्येक दिव्या मागे काहीतरी महत्त्व आहे तर असे हे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला 13 दिवे लावायचेच आहे.
कुठल्या दिवा कसला प्रतीक आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे कुठल्या वेगवेगळ्या जागे लावायचे आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे.
बघा आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये धन हे खूप महत्त्वाचा आहे आपल्या शारीरिक धन घ्या किंवा पैशाच्या बाबतीत म्हणा या दोन्ही गोष्टींचा सुख आपल्याला त्यासाठी आपण झटत असतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपलं धन जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला असे काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत.
तसेच या दिवशी साखर बत्तासे खीर तांदूळ पांढरे कपडे पांढऱ्या वस्तूंचा दान केल्यामुळे धनाची हानी जी आहे ती होत नाही अशा गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये वाढ होते कामांमध्ये येणारे जे काही अडथळे आहे ते दूर होतात.
त्यामुळे या दिवशी गरजूंना जमेल ते तुम्ही दान करा जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान करा अन्नाचा दान करा वस्त्रदान करा हरकत नाही.
तसेच या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये वाद-विवाद भांडण करायचे आहेत घरामध्ये शांती सकारात्मकता जेवढी तुम्हाला ठेवता येईल तेवढे तुम्हाला ठेवायचा आहे.
कारण जिथे शांतता आहे तिथेच माता लक्ष्मी मास करते अशांतीच्या ठिकाणी अ लक्ष्मीवास करते ये तेरा दीवाना धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.