नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबरला आहे बारा नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे.
या दिवशी आपण सर्वजण लक्ष्मीपूजनही करत असतो तर याच दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून ही एक वस्तू आपल्याला ओवाळून टाकायचे आहे.
बघा यामुळे आपले सात जन्मीचे दारिद्र्य हे कायमचे निघून जाणार आहे तुमच्या पाठीमागे तुमच्या घराच्या पाठीमागे काही नजरबादा असेल दोष नजर दोष जर का लागलेले असतील तर हे कायमचे निघून जाणार आहे.
12 नोव्हेंबरला अमावस्या ही दुपारी लागणार आहे आणि ही अमावस्या 13 तारखेला संपणार आहेत हा उपाय आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर करायचा आहे.
दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा आपण प्रत्येक वर्षी करत असतो दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व दिले जाते.
या दिवशी उठल्याने अंघोळ करतात हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे हा दिवस लक्ष्मीपूजन व्यतिरिक्त एक आनंदाचा सण एक उत्सवाचा सण म्हणून देखील साजरा करण्यात येतो. दिवाळीची लक्ष्मी पूजा ही आपण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करत असतो.
त्यामुळेच या अमावस्येला देखील विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि याच दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाहून ही एक वस्तू ओवाळून टाकायचे आहे.
बघा यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा त्याचप्रमाणे जर का आपल्या घराला आपल्या वास्तूला जर का कोणाची नजर बाजा लागलेली असेल नजर दोष जर का लागलेले असतील तर ते देखील या उपायामुळे निघून जाणार आहे उपाय काय करायचा आहे.
तर बघा या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ तुम्हाला न सोलता घ्यायचा आहे आणि तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या चार ते पाच तुम्हाला लवंगा घ्यायचे आहे आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी जेव्हा लक्ष्मीपूजन करणार आहात.
त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे तुम्हाला स्वतःला हळदीकुंकू लावायचा आहे देवघरासमोर दिवा धुप अगरबत्ती तुम्हाला लावायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही आपल्याला समोर करायचे आहे आणि त्यानंतर या नारळावर आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे ताटामध्ये आपल्याला बाजूला टाटाच्या डाव्या साईडला आपल्याला ह्या चार ते पाच लवंगा ठेवायचे आहे.
नारळावरती एक कापूर ठेवल्यानंतर आपल्याला अकरा वेळा ओम काल भैरवनाथाय नमः ओम काल भैरव नाथाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे.
तुम्हाला कापूर प्रचलित केल्यानंतर हे ताट तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या डाव्या हाताला ताटामध्ये साईडला तुम्हाला चार ते पाच लवंगा ठेवायचे आहेत.
यानंतर तुम्हाला या कापरावर एक एक करून लवंग टाकायचे आहे आणि तुम्हाला हे ताट हे नारळाचं कापूर प्रचलित केलेलं ताट हे तुम्हाला तुमच्या देवघरापासून तुमच्या घरामध्ये सर्वत्र तुम्हाला फिरवायचा आहे.
कापूर तुमचा भिजत आला की तुम्हाला लगेच दुसरी कापराची वडी त्यामध्ये टाकायचे आहे कापूर तुम्हाला पूर्ण भिजू द्यायचा नाही तर कापूर संपत आला की लगेच दुसरा कापूर ठेवायचा आणि एकेक लवंग करत आपल्याला या चार ते पाच लवंगा ह्या नारळाच्या वरती जाळायचे आहे.
तुम्हाला असं संपूर्ण तुमच्या घराभोवती फिरून आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे आणि तुमच्या घरावरून तुमच्या दरवाजावरून तुम्हाला हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे.
बघा आपण एक प्रकारे हे नजर आपण काढतोय तर सात वेळा तुम्हाला हे नारळ तुमच्या दरवाजावरून तुम्हाला उतरवायचा आहे त्यानंतर हे नारळ पुन्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आणि जोपर्यंत हा कापूर संपत नाही जळून संपत नाही.
तोपर्यंत तुम्हाला हे नारळ तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यात ठेवायचा आहे यावरचा कापूर संपूर्ण जळल्यानंतर हा नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे.
आता तुम्हाला तेव्हा टायमिंग असेल तर तुम्ही तो नारळ तेव्हा पाण्यामध्ये विस्तृत करून द्या किंवा मग तो नारळ तुम्ही थोड्या वेळाने किंवा नंतर तुम्ही विसर्जित करू शकतात.
हा नारळ तुम्हाला पुन्हा तुमच्या घरामध्ये किंवा किचनमध्ये आणायचा नाहीये तर हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायचा आहे तर अशा पद्धतीने साधा सोपा पण प्रभावशाली हा उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.