नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, घरातील अंधार नष्ट दिवा करतो, नजरात्मक ऊर्जा बाहेर पाठवतो तो म्हणजे दिवा. दिवा लावत असताना तो एकदम स्वच्छ असावा, तसेच तो दिवा फुटलेला नसावा, हा दिवा स्वच्छ पुसून स्वच्छ तेल अथवा तुपाने लावा.
तेल आणि तूप एकत्र लावू नये. एका दिव्याला दुसरा दिवा अजिबात लावू नये. या दिव्यामध्ये एक कापूर वडी टाकायची आहे. तसेच काही अन्य उपाय न करता फक्त रोज जेव्हा दिवा लावाल तेव्हा त्यामध्ये एक वडी कापूर टाका.
याचे परिणाम तुम्हाला नक्की जाणवतील. त्यामुळे तुमच्या घरातील जीव जंतू जे आपल्या शरीराला हानीकारक आहेत असे जंतूपासून तुमचे संरक्षण होईल. घरी जर कुणी आजारी असेल तर त्याच आजारपण निघून जाईल.
तसेच इतर नकारात्मक गोष्टी समूळ नष्ट होतील, फक्त रोज दिवा लावताना कापूर दिव्यासोबत जळाला पाहिजे.
कापूर म्हटल्याबरोबर आपल्यासमोर देवघर येते. कापरात भरपूर प्रमाणात जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळे विकारांवरच लगाम लागत नाही तर यासोबतच अनेक आजार, रोग बरे होण्यासही मदत होते.
प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते, परंतु प्रत्येकाचे नशीब त्यांना अनुकूल नसते. अशा परिस्थितीत लोकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते, पण आज आम्ही तुम्हाला कपूरची अशी प्रभावी युक्ती सांगणार आहोत,
ज्याद्वारे तुम्ही टाटा-बिर्ला आणि अंबानींसारखे करोडपती बनू शकता. कापूर हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी त्याचे दहन केले जाते.
असे मानले जाते की कूपर जळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे आणखी चांगले आहे. त्याचा तीव्र वास जीवाणू काढून टाकतो.
जर तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर रात्री झोपताना चांदीच्या भांड्यात किंवा बेडरुममधील कोणत्याही भांड्यात दोन कापूर आणि दोन लवंगा जाळून टाका.
असे केल्याने नकारात्मकता संपेल आणि लक्ष्मी तुमच्या घरी येईल.संपत्ती मिळविण्यासाठी निद्रिस्त नशीब जागृत करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी गुरुवारी 12 कापूर टाकून एक एक करून 12 साबुदाणे जाळावेत.
प्रत्येक गुरुवारी असे केल्याने तुम्हाला गुरूंची कृपा प्राप्त होईल. ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल.
सौभाग्य प्राप्तीसाठी आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब कापूर तेल मिसळून स्नान करा. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात. यामुळे तुम्हाला देवाचे आशीर्वादही मिळतील. ही प्रक्रिया दर शनिवारी करावी लागेल.
अनेक वेळा वास्तुदोषांमुळेही घरामध्ये पैसा वाचत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी घराच्या कोणत्याही दोन कोपऱ्यांमध्ये कापूरची एक गोळी ठेवा. काही दिवसांनी ते वितळले की पुन्हा गोळ्या तिथे ठेवा. असे केल्याने दोष दूर होऊन मां लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
अनेकांच्या कुंडलीत पितृ दोष आणि काल सर्प दोष असतो. त्यामुळे त्यांच्या घरात प्रगती होत नाही. प्रत्येक कामात अडथळे येतात. या समस्येवर मात करण्यासाठी दररोज रात्री तुपात भिजवलेले दोन कापूर जाळावेत.
असे केल्याने राहू-केतूचा प्रभावही कमी होईल. जर तुम्हाला अचानक आणि लवकर धन मिळवायचे असेल तर शुक्रवारी लाल गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा टाका.
आता हा कापूर संध्याकाळी जाळून माँ दुर्गाला अर्पण करा. सात शुक्रवार असे सतत केल्याने तुम्हाला धनप्राप्ती सुरू होईल.एखाद्या व्यक्तीच्या कामात सतत अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी बुधवारी कापूर आणि साखरेचे दान करा.
यामुळे तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील. यामुळे तुम्हाला हवी असलेली नोकरीही मिळेल.बुद्धीला तीक्ष्ण करण्यासाठी बुधवारी हिरवे वस्त्र, पितळेची भांडी आणि काही कापूर दान करा.
असे केल्याने मन तीक्ष्ण होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देव दर्शन घ्या, देवपूजा, जप करा व लगेच 2 कापूर वडी घ्या
व त्या हातात घेऊन तुमच्या देवघरातील देवतांच्या चरणी स्पर्श करा, त्यावेळी देवी देवतांना प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व अमंगल टळू देत व सर्व काही शुभ घडू देत,
ओम लक्ष्मी नमः म्हणा व नंतर ते कापूर तुम्ही ज्या खोलीत विश्रांती घेता तेथील कोपऱ्यात ठेवा व दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते जाळून टाका. यामुळे घरातीलच नव्हे तर तुमच्या जीवनात असणारी सर्व नकारात्मकता पळून जाईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.
Good useful post