दत्त महाराजांच्या कानात बोला 2 शब्द, दत्त कृपा अखंड राहील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय,.श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल. स्वामी महाराजांचे भक्त एकदातरी गुरुचरित्राचे पारायण करतात.

तर काही जण एक पेक्षा जास्त वेळ करतात. तर काहींना वेळे अभावी किंवा काही इतर करणा मुळे जमत नाही. पण त्या व्यक्तींच्या मानत एक इच्छा असते. की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे. पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात त्या नचुकता कराव्या लागतात.

त्या काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही. अशान साठी आपण सोपा उपाय आपण पाहणार आहोत.आपण सर्व जण नित्य नियमाने स्वामींची रोज सेवा करतो. पण सर्वात मोठी आणि चागली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण.

असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून एक ते दोन किंवा तीन वेळा पारायण करतात. दत्त जयंती आधी सर्व जण प्रयाण करतत, तर काही जण नवरात्री मध्ये पारायण करतात. याती बरेच भक्त सात दिवस, तीन दिवस तर काही एका दिवसात परायण करतात.

गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले पण शांत होते. व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, स्वामींची कृपा दृष्टी आपल्याव चागली राहते. आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभ हि मिळतो.

त्याच बरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात. अन्यथा परायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही. परायणाचे नियम खुप कडक असतात.बऱ्याच भक्तांना गुरुचरित्र परायणाचे नियम पाळणे शक्य नसते.

काहींना आजार पणाचा त्रास असतो, काहींना नौकरी च्या निमीत्य लाब जावे लागते त्यामुळे वेळ मिळत नाही. ज्या भक्तांना बावन्न अध्या असलेले परायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही.

अशानी हा श्लोक मनापसून बोलावा. सकाळी आपण देव पूजा करताना हा श्लोक बोलावा. रोज असे केले तरी चालेल.

” दत्तचा अवतार झाला कालीयुगी श्रीपाठपिठापुरी त्या मागे नृसिहसरस्वती करंजग्रामत्री तीर्थ हिंडत पातला भिलूवडीचीये संगमा तेथुनि मठ गाणगापुरी वसे वारी दिनाचे श्रमा ” हा श्लोक पठण करायचे आहे.

हा श्लोक खुप सोपा आहे. जे गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ आपल्याला मिळणार आहे. तेच लाभ आपल्या हा श्लोक पठण केल्याने मिळणार आहे.

ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होणार होतात. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठी मागे उभे असतात.

आपण कधी चुकलो तर ते आपल्याला मार्ग दाखवता. आणि आपल्याला मार्ग दिसला कि त्या मार्गावर चलण्यासाठी मार्गदर्शन करतात.

या श्लोकाचे अवश्य पठण करा यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील. दत्त महाराज माझी इच्छा पूर्ण होऊदे हे मनापासून बोला व सत्त प्रयत्न करत रहा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!