नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, पौर्णिमेला केलेले उपाय खूप लाभदायक असतात. पैसा हा काळाची गरज बनत चालला आहे कारण दररोजच्या देवाणघेवाणसाठी पैसा हा साधन बनला आहे. आजकाल प्रत्येक जण पैशाच्या पाठिमागे धावत असताना आपल्याला दिसतो.
जर तुमच कोणतही काम अडलेले असेल किंवा काम पुर्ण होत नसेल पैसा टिकट नसेल तर अशा वेळी एक लिंबुशी निगडित अत्यंत प्रभावी गोष्टी तुम्ही करू शकता. हा उपाय कोणत्याही कामासाठी करता येतो.
तुमचे पैसे कोणी देत नसेल किंवा तुमचा विवाह होत नसेल ,पैसा घरात टिकत नसेल, पैसे घरात येण्याचे मार्ग बंद असतील, सारखे अपयश येत असेल, तर हा उपाय तुम्हाला खूप लाभ देऊन जाईल. तुमच्या घरातील दोष नष्ट होतील, जे मार्ग बंद आहेत ते पुन्हा सुरू होतील, अडचणी दूर होतील.
तुमच्या आयुष्यात जर कोणती मोठी बाधा असेल, व्यवसायात सारखे विघ्न येत असतील, घरातील वाद वाढत असतील तर हा उपाय नक्की करा. लवंग ही अनेक ज्योतिष उपायांसाठी, तंत्र मंत्र करण्यासाठी वापरली जाते,
तिचा उपयोग आपल्या चांगल्या , सुखी जीवनासाठी केला जातो. आपण बाहेरून घरी येताना आपल्यासोबत नकळतपणे नकारात्मक ऊर्जा येत असते. ही ऊर्जा घरी असल्यावर आपल्या घरी चैतन्य नाहीसे होते, वाद खूप होतात.
आलेला पैसा टिकत नाही. पैसा येण्याचे मार्ग थांबतात अशा वेळी हा उपाय नक्की कामी येईल. यासाठी साबूत म्हणजेच फुल असलेल्या पूर्ण लवंग लागतील. सकाळी स्नान करून आवरून देवपूजा करून देवासमोर बसा, परंतु हा उपाय तुम्ही कोणालाही सांगू नये,
अगदी घरच्या लोकांना सुद्धा, कारण काही टोटके हे गुप्त पद्धतीने करावेत, तरच ते पूर्ण होतं. अशी एक साबूत लवंग घेऊन स्वच्छ पाटावर एक लाल वस्त्र घ्या व देवघरातील लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला प्रार्थना करावी.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, आर्थिक अडचणी दूर होऊदेत अशी प्रार्थना करा. तेव्हा ही लवंग मातेच्या चरणी अर्पून लाल वस्त्रावरती ठेवा व नंतर माता लक्ष्मी च्या मंत्राचा, स्तोत्राचा जप करावा,
त्यानंतर ती लवंग घरातील तुमच्या तिजोरीत जिथे पैसे ठेवता किंवा ऑफिस मध्ये जिथे पैसे, धन ठेवता तिथे ठेवा व थोड्याच दिवसात चमत्कार पहा व तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल.
आपले ग्रह ,नक्षत्र कमजोर असतील त्या कोणतेही कामे व्यवस्थित होत नाही. हे लोक असे म्हणतात की मेहनत करा नशीब तुमचे साथ देईल. मेहनत करत राहा आणि पैशाचा पाऊस पडेल.
जगात अशी अनेक माणसे आहेत की दिवस-रात्र मेहनत करत असतात परंतु काही जणांकडे हा पैसा टिकत असतो. अनेकांकडे पैसा टिकत नाही तुम्हाला विश्वास बसत नसेल तर जगामध्ये जी करोडपती माणसे आहेत ते पैसा मिळवण्यासाठी अनेक उपाय व टोटके पूजा आरत्या करत असतात.
हा उपाय करत असताना ते लोक त्यांनी वापरलेली व केलेले तोटके कुणाला सांगत नाहीत म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुम्ही पैशाची बचत करू शकाल . पैशाची बचत केल्यामुळे तुम्ही एक चांगली गुंतवणूक सुद्धा करू शकता.
हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय अतिशय सोपा आणि सरळ आहे त्यामुळे हा उपाय कोणी सुद्धा करू शकतो. हा माता महालक्ष्मी चा दिवस मानला जातो.
या इलायची व लवंग मुळे एखादा टोटका व उपाय करताना आपल्याला लवकर फळ प्राप्त होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड विलायची घ्यायची आहे .आता माता महालक्ष्मीच्या फोटो समोर बसायचे आहे आणि एका मंत्राचे उच्चार करायचे आहे आणि हा मंत्र आहे.
ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा १०८ वेळा आपल्याला जप करायचा आहे. हा मंत्र जप करताना कोणीच तुम्हाला अडथळा निर्माण करणार नाही याची काळजी घ्या. जप करत असताना मंत्राचा उच्चार स्पष्ट करा त्यानंतर एका पिवळ्या वस्त्रावर आपल्याला विलायची आणि लवंग ठेवायचे आहे.
या पिवळ्या वस्त्राची परचुंडी बांधून आपण जिथे नियमितपणे पैसे ठेवतो अशा ठिकाणी आपल्यालाही ठेवायचे आहे. असे केल्याने पुढील फक्त सात दिवसांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवू लागेल आणि याचा तो योग्य परीणाम सुद्धा तुम्हाला मिळेल.
तुमच्याकडे पैसा चे वेगवेगळे मार्ग बोलू लागतील तुमच्याकडे पैशाची बचत नेहमी होत राहील यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी पैशासंदर्भात गुंतवणूक करू शकता या सर्व गोष्टींमुळे भविष्यात तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्यामुळे वरील सांगितलेला उपाय अवश्य करा.
सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यात मोठे मीठ थोडे थोडे टाका. एका कागदावर शत्रूच नाव लिहून तो कागद घडी घाला. तसेच त्यावर हात ठेऊन बजरांगबली हनुमान मंत्र बोला.
आणि तुम्हाला त्या व्यक्तिपासून सुटका हवीय अशी प्रार्थना करा यानंतर तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो कागद घराच्या बाहेर जळायचा आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.