नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मात दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व असते. असे म्हटले जाते की प्रत्येक अमावास्येला वेगळे महत्त्व असते. या दिवशी पूजेचेही विशेष महत्त्व मानले जाते. एवढेच नाही तर या दिवशी व्रत ठेवून पितरांना तीळ अर्पण करावे असे केल्याने पितर समाधानी होतात.
17 जून, शनिवारी, रोजी शनी अमावस्या आहे. या दिवशी शनिवार असल्यामुळे ती शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. शनि अमावस्येला जप, तप, ध्यान, दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते.
अमावस्येला या गोष्टी करणे टाळा. कधीही कोणाचाही अनादर करू नये, पण ज्योतिषशास्त्रात सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकुनही अपमान करणे अत्यंत वाईट मानले जाते.
या दिवशी कोणाचेही मन दुखवणे टाळावे. अशा वेळी लहान किंवा मोठ्यांशी बोलताना कडवट शब्द वापरू नयेत. अमावस्येच्या दिवशी चुकूनही स्मशानभूमीत जाऊ नये.
या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना झाडाला स्पर्श करू नये असे सांगितले जाते.
अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपण्याऐवजी सकाळी लवकर उठले पाहिजे. या दिवशी मांस आणि मदिराचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अमावस्येच्या दिवशी नखे कापू नयेत.
अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान व पूजा करावी. या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी गरजूंना दान दिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा स्थितीत अमावस्येच्या दिवशी उपवास करून पूजा करावी.
असे शक्य नसेल तरी किमान मांसाहार करू नये. हे नियम पाळल्यास तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कार्यक्षम होईलच तसेच तुम्हाला पैश्याचीही अडचण होणार नाही. या अमावस्येला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,
ज्यामुळे शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. लिंबू ताजा असावा त्यावरती डाग नसावेत, रसदार असाव, म्हणजे जर तुम्ही भाग्यवान असाल नशीबवान असाल,तर जे एक एक धारी लिंबू असेल,
म्हणजे ज्यावरती एक उभी रेषा असते, ते अत्यंत योग्य मानण्यात येते, शुक्रवारी दुपारी बरोबर 2 वाजण्याच्या सुमारास म्हणजे पावणेदोन ते सव्वादोन वाजेपर्यंत हा उपाय करू शकता, बरोबर दोन वाजता केला, तर अतिउत्तम आहे.
हा उपाय करण्यापूर्वी दोन वाजता हा उपाय करणार आहात, तर पंधरा मिनिटे आधी आपण त्याची पूर्वतयारी करायची आहे, आपल्या घरात आपली जी कुलदेवता असते, प्रत्येक घराण्याची प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते,
त्या कुलदेवतेची मूर्ती , फोटो एका पाटावरती स्थापित करायची आहे, त्यावरती हळदीकुंकू वाहायचे आहे, आणि त्यानंतर या कुलदेवतेसमोर हे लिंबू ठेवा, मोठ्या आस्थेने मनोभावे पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे.
जवळ अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे, दोन साबूत लवंगा न तुटलेले फुटलेले ज्या अखंड आहे,ज्याला समोर फुल आहे, अशा दोन साबुत लवंगा नका, आपण आपल्या कुलदेवते समोर ठेवा
आणि त्यानंतर कुलदेवतेला नमस्कार करून या लिंबूवरती आपण कुंकू लावायचे आहे, हळद लावायची , आपल्या कुलदेवतेची मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे,
कि माझ्यावरती ज्यांनी ही बाधा उत्पन्न केलेली आहे. ही वाईट शक्ती ज्याने कोणी माझ्याकडे पाठवलेली आहे, ही बाधा ज्याने पाठवली आहे, त्याच व्यक्तीकडे ती परत जावी , अशा प्रकारची प्रार्थना मनोमन करायची आहे
आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटे करायचा आहे, शक्य असेल, तर 108 वेळा या मंत्राचा जप करा, त्यानंतर ज्यावरती आपण कुंकू लावले आहे,
हा लिंबू आपल्या उजव्या हातात धरून नंतर हृदयाजवळ आपण हे लिंबू पाच मिनिटे धरायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या चरणी. आपल्या कुलदेवते समोर हे लींबू ठेवत आपण त्यावर कापूर ठेवायचा आहे.
कापराच्या चार ते पाच वड्या आणि त्या वरती दोन साबूत लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ही सर्व सामग्री आपण जाळायची, आपण लिंबा वरती हा कापूर ठेवायचा आहे, त्यातील सामग्री आपण जाळायची आहे,
फक्त कापूर प्रज्वलित करायचा आहे, त्यासोबत लवंग जळेल आणि लिंबाचा काही भाग सुद्धा जळून जाईल, असे हा जळलेला लिंबू थोडंसं थंड होऊ द्या, त्यानंतर हा लिंबू घेऊन अशा ठिकाणी जा जिथे चार रस्ते एकत्र येतात,
ज्याला चौक असं म्हणतात, शक्यतो निर्जन जागा असावी, ज्या ठिकाणी जास्त लोकांचा वावर नाही,अशा ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन चाकूच्या साह्याने या लिंबाचे चार तुकडे करायचे आहेत
आणि चार दिशांना या लिंबाचे चार तुकडे चार दिशांना आपण फेकायचे आहेत, हे तुकडे फेकल्यानंतर मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.