मिठाचे असे उपाय जे तुम्हाला बनवतील रात्रीतून लखपती…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भारत हा देश संस्कृती, परंपरा, प्राचीनता, विविधता, एकता, अद्भूतता, रहस्य, गूढ अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रातही मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त करू शकतात. याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो.

इतकेच नाही, तर पापकारक मानल्या गेलेल्या राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त ठरते. याशिवाय सुख, शांतता, समृद्धी टिकावी, यासाठी मिठाचे उपाय उपयुक्त ठरतात, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रातही मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त करू शकतात. याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही

उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो. इतकेच नाही,

तर पापकारक मानल्या गेलेल्या राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त ठरते. याशिवाय सुख, शांतता, समृद्धी टिकावी, यासाठी मिठाचे उपाय उपयुक्त ठरतात, असे सांगितले जाते.

सैंधव मीठ किंवा खड्या मिठाचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. मिठाचे काही खडे लाल रंगाच्या कापडात बांधून घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दारावर टांगा.

यामुळे घरात किंवा कार्यालयात नकारात्मक उर्जेचा शिरकाव होत नाही. मीठ नकारात्मक उर्जा शोषून घेते.

यामुळे घरात किंवा कार्यालयात सकारात्मक उर्जेचा संचार कायम राहतो, असे सांगितले जाते. मीठ कधीही कुठल्या धातूच्या भांड्यात ठेवू नये.

मीठ काचेच्याच भांड्यात ठेवावे. शक्य असल्यास मिठामध्ये तीन किंवा लवंगा टाकून ठेवाव्यात. यामुळे घरामध्ये सुख, शांतता अबाधित राहाते आणि धनाची कमतरता भासत नाही, असे सांगितले जाते.

रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने हातपाय धुतल्यास झोप चांगली लागते. राहु आणि केतु या पापकारक ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासही मिठाचा उपयोग होतो.

आठवड्यातून एकदा लहान मुलांना मिठाच्या पाण्याची आंघोळ घालावी, यामुळे त्यांना दृष्ट लागत नाही, असे सांगितले जाते.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मीठ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे.

अगदी क्षुल्लक कारणांवरूनही अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोके वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सैंधव मिठाचे सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.

ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे दोन छाया ग्रह आहेत. राहु आणि केतुची वक्रदृष्टी पडल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.

राहु-केतुचा वाईट प्रभाव पडतो आणि संकटे ओढावतात, असे म्हटले जाते. मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहुशी निगडीत आहेत.

काचेच्या बाऊलमध्ये मीठ भरून ते बाधरूममध्ये ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जेचा संचार राहतो. हे मीठ दर काही दिवसांनी बदलत राहणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!