नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्रावण संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. या दिवसात तुम्ही नक्की पूर्ण करा तुमची इच्छा त्यासाठी काही छोटे उपाय. मंत्र अतिशय सोपे आहेत, फक्त ते मनोभावे जप करणे महत्त्वाचे आहेत.
केवळ आज नाही तर नामस्मरणाचा ठेवा सातत्याने जपावा!श्रावण मासातील शेवटचा आठवडा आणि विशेषतः आजचा श्रावणी सोमवार महादेवाला समर्पित करून पुढे दिलेले शिवमंत्र म्हणा आणि महादेवाला आपल्या भोळ्या भावाने आपलेसे करून घ्या!
ओम नमः शिवाय….आपल्या माहितीतला तरी अतिशय परिणामकारक हा मंत्र भगवान शिवाच्या चमत्कारी मंत्रांपैकी एक आहे. असे मानले जाते की या मंत्राचा नियमित १०८ वेळा जप केल्याने व्यक्तीचे मन शांत होते.
तसेच भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.ओम नमो भगवते रुद्राय नमः शास्त्रात या मंत्राला रुद्र मंत्र असेही म्हणतात. इप्सित मनोकामना पूर्तीसाठी हा मंत्र विशेष फलदायी ठरतो.
ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम्।उर्वरुकमिव बंधनानमृत्योरमुखिय्य ममृतत् || हा मंत्र शिवाच्या शक्तिशाली मंत्रांमध्ये देखील समाविष्ट आहे. याला शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने भय, मृत्यू आणि अनिश्चितता यापासून मुक्ती मिळते.
हा मंत्र शिवाच्या शक्तिशाली मंत्रांमध्ये देखील समाविष्ट आहे. याला शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने भय, मृत्यू आणि अनिश्चितता यापासून मुक्ती मिळते.
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहितन्नो रुद्रः प्रचोदयात्!जीवनात सुख-शांती मिळविण्यासाठी शास्त्रात अनेक मंत्र सांगण्यात आले आहेत. शिव गायत्रीचा हा मंत्र खूप चमत्कारिक आहे. याच्या जपाने माणसाच्या जीवनात कमालीची मनःशांती मिळते.
करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसंवापराधं |विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ॥
जर कळत नकळत झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागायची असेल तर या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात असे मानले जाते.
शेवटचा श्रावणी सोमवार आणि ह्या दिवशी आपण महादेवांच्या मंदिरात जाऊन एक छोटासा शब्द आपण बोलायचा आहे जर तुमच्या हि घरात तुम्ही मिळवून आणलेल्या पैस्यांपेक्षा जास्त खर्च होत असेल म्हणजेच कमाईपेक्षा जर खर्च जास्त होत असेल
तर ह्यामुळे हि समस्या दूर होते. वायफळ गोष्टींवरती पैसा खर्च होतो. आलेला पैसे कधी आला आणि कधी गेला हे देखील कळत नाही. अगदी त्याला पाय फुटले कि काय असे वाटू लागते. सोबतच ज्यांच्या घरात पितृदोष आहेत.
पितृदोष म्हणजे ज्यांच्या घरातील असे लोक ज्यांचा मृत्यू झाला असेल आणि आपल्या हातून कळत नकळत घडल्या चुकांमुळे आपले पित्र अप्रसन्न असतील नाराज असतील तेव्हा पितृदोष उदभवतात. घरात सतत वादविवाद, क्लेश, अशांती भांडणाचे वातावरण असते.
लोक सतत घरात एकमेकांसोबत भांडत असतात. तर हा पितृदोष देखील हा उपायाने दूर होतो. हा उपाय कसा करायचा हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
हा उपाय तुम्ही सोमवारी दिवसभरात कधीही केला तरी चालेल. ह्यासाठी तुम्ही घरातून एक तांब्या भर जल शिव मंदिरात जायचे आहे आणि हे तांब्याभर जल आपण महादेवांच्या शिवलिंगावर आपण अर्पण करायचे आहे.
अर्पण करताना स्वधा स्वधा ह्या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही केला तरी चालेल. ह्यासाठी तुम्ही घरातून एक तांब्या भर जल शिव मंदिरात जायचे आहे आणि हे तांब्याभर जल आपण महादेवांच्या शिवलिंगावर आपण अर्पण करायचे आहे.
अर्पण करताना स्वधा स्वधा ह्या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. शिवलिंगाचा अभिषेख करताना आपण ह्या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. त्यानंतर महादेवांच्या समोर आपण नतमस्तक होऊन महादेवांना आपली जी काही अडचण असेल जी काही समस्या असेल ती आपण बोलून दाखवायचे आहे.
त्या समस्यांतून आपल्याला मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करायची आहे. धन टिकत नाही ते धन टिकू दे धनात वृद्धी होऊ दे असे बोलायचे आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वधा स्तोत्राचा पाठ देखील अवश्य करावा.
स्वधा स्तोत्र हे तुम्हाला इंटरनेट वरती सहज उपलब्ध होईल. तर असा साधा सोपा उपाय आपण श्रावणातील अंतिम सोमवारी नक्की करा. महादेवांची अस्सीम कृपा आपल्यावरती नक्की बरसेल.
तुम्ही 14 तारखेच्या आत बेलाच्या आणि शमीच्या झाडाचे दर्शन घेऊन प्रार्थना करा शक्य झाल्यास 5 प्रदक्षिणा घालून थोडावेळ तिथे बसा. या दरम्यान तुम्ही त्या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा बोलून दाखवा. एक तांब्या शुद्ध जल आणि थोडे जव सोबत थोडी बेलपत्र अर्पण करून मनोभावे शिवाची माफी मागा. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.