रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 वेळेस बोला हा मंत्र, मग जे होईल ते पाहून आश्चर्य वाटेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही काय करता? कोणत्या देवाचे नाव घेऊन झोपता? बरेच लोक देवाचे नाव घेऊन काय ते देवाला नमस्कार करून सुद्धा झोपत नाही ?

अशीच सगळ्यात मोठी आपली चूक असते. आपण दिवसाची सुरुवात करताना भरपूर विचार करतो की दिवसाची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? कशाने झाली पाहिजे? शुभकामाने,

देवाच्या नावाने झाली पाहिजे, मग आपण रात्री असा का विचार करत नाही की रात्री झोपतानाही आपण देवांना नमस्कार करून देवाचे नाव घेऊन झोपायला पाहिजे. कारण आपण दिवसाची सुरुवात शुभ करतो ते आपला दिवस चांगला जायला पाहिजे,

शुभ काम आपल्याकडून झाली पाहिजेत, कोणतीही समस्या संकट दिवसभरात आपल्या वर यायला नाही पाहिजे आणि यासाठी आपण दिवसाची सुरुवात चांगल्या कर्माने चांगलं काम करून करतो.

चांगलं काम करतो, प्रयत्न करतो पण रात्री आपण तसाच विचार करत नाही. सुखाची जायला पाहिजे, कोणतेही संकट आपल्यावर रात्री यायला नाही पाहिजे असा विचार आपण करतच नाही.

यासाठी तुम्ही आज पासुनच रोज रात्री झोपण्याआधी एक मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि फक्त 11 वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे आणि हा मंत्र तुम्ही देवघरा समोर बसून बोला किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी म्हटला तरी चालेल किंवा कुठेही जिथे असाल तिथे बसून तुम्ही बोलू शकता.

फक्त जेवणानंतर आणि आपण जेव्हा झोपायला जातो ती जी वेळ असते जेवण झाल्यानंतर आणि झोपायला जातो त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे. मग तुम्ही झोपू शकता .अकरा वेळा हात जोडून स्वामींना नमस्कार करून मंत्र बोलू शकता आणि हा अगदी सोपा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे

ओम आजानु बाहवे नमः , दुसरा एक मंत्र , हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र आहेत, ज्याचा जप करणे अत्यंत लाभदायक आणि लाभदायक आहे. हनुमान बीज मंत्राव्यतिरिक्त, असे अनेक मंत्र आहेत, ज्याचा जप एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर करतो.

घरात सुख-समृद्धी असते आणि दु:ख, दारिद्र्य, भय इत्यादींचा नाश होतो. आज आम्‍ही तुम्‍हाला हनुमानजीच्‍या मंत्रांबद्दल सांगत आहोत, ज्यांचा जप करण्‍याची आवश्‍यकता आहे.

“ओम हं हनुमते मम सर्व बाधाय निवाराय स्वप्न दर्शाय नमः” , हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की नक्कीच लाभ होतील. तसेच अधुर स्वप्न पूर्ण होईल.

हा मंत्र आहे , त्या मंत्राचे पाठांतर करून घ्या किंवा एखाद्या जागेवर लिहून ठेवा. रात्री झोपण्याच्या आधी बसून फक्त अकरा वेळा मंत्र बोला आणि मग झोपा बघा . हा मंत्र जर तुम्ही रोज रात्री बोलायला सुरुवात केली तर येणारा प्रत्येक दिवस तुमचा स्वामी कृपेनी,

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील . रात्र तुमची सुखाने जाईल आणि झोप सुद्धा तुम्हाला चिंतेत कधीच जाणार नाही.. जे आजारपण असते, अचानकपणे अपमृत्यू येतो अशा घटना पासून सावध रहाता येते. मंत्राचा जप करणे म्हणजे आपल्या भोवती रक्षाकवच राहते. भीती वाटत नाही. भीती राहत नाही, वाईट स्वप्न पडत नाहीत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!