उद्या सर्वपित्री अमावस्या, अंघोळीच्या पाण्यात टाका ही 5 रुपयाची वस्तू, पैसा मोजून थकाल इतका पैसा मिळणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे. खूप महत्वाचा दिवस. जीवनात असणारे सर्व अडथळे दुर करण्यासाठी काही खास उपाय नक्की करा. पितरांच्या कृपाशीर्वादाने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहते.

हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या तिथी. कामातील अडथळे कार्यातील बाधा दूर होतात. घरामध्ये सुख शांती नांदू लागते.

आपल्या पितरांच्या मुक्ती साठी तुम्ही नक्की करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पितृतर्पण सुद्धा करायला हरकत नाही. आता स्नान दान आणि ध्यान हे नक्की करावं. अमावस्येच्या सकाळी उठल्यानंतर ज्यांना शक्य आहे.

त्यांनी नदीकिनारी स्नान करावे पवित्र नदीमध्ये स्नान करावे मात्र प्रत्येकाला असे करणे शक्य होत नाही अशा वेळी आपल्या अंघोळीच्या पाण्यात आपण थोडसं गंगाजळ टाका किंवा काळे तीळ टाका.

आणि या पाण्याने स्नान केल्यास तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे किंवा गंगास्नानाचा पुण्य आपणास प्राप्त होतं. ते स्नान करत असताना हर हर गंगे असेही आपण म्हणू शकता. या अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण हा उपाय नक्की करा.

तसेच तुम्ही थोडे काळे तीळ घ्या. अंघोळीच्या पाण्यात टाका व त्याने स्नान करा. गोरगरिबांना अन्नदान करा. पांढर्‍या रंगाचे कपडे दान करा. अक्षत म्हणजेच तांदळाचं दान करू शकता. तांदळाचे पीठ असल्यास पिठाचा दान करू शकता.

श्वेता पुष्प म्हणजे पांढर्‍या रंगाच्या फुलांचे हे दान करता येतात. साधे सोपे उपाय आहेत या उपायांनी आपल्या पितरांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. आपल्या जवळपास गाय असेल तर अशा गाईला आपण एक चपाती किंवा भाकरी थोड्याशा गुळासोबत नक्की खाऊ घाला.

तसेच आपण गोमातेची हीच सेवा करू शकता. या नैवेद्याला अक्षय भोग असं म्हटलं जातं आणि जीवनातील तमाम प्रकारचे दोष समाप्त करण्याची क्षमता या भोगा मध्ये असते. थोडसं पाणी पाजा.

थोडसं पाणी गायीच्या शेपटी वरती शिंपडून तेच पाणी तर स्वतःवर शिंपडलं तर जीवनातून भीती अरिष्ट संकटे अशी तमाम प्रकारचे दोष आहे त्याचं निराकरण होतं. गोमाते सोबतच कुत्र्याला सुद्धा आपण या दिवशी काही ना काही नक्की खाऊ घाला.

भाकरी टाका. कावळा आहे त्या कावळ्याला सुद्धा या दिवशी आपण काही ना काहीतरी खाऊपिऊ नक्की घाला व दही भात टाका. भाकरी कुस्करून टाका. तिसरं कार्य म्हणजे स्नान दान आणि ध्यान. पाण्यात थोडे गाईचे कचे दूध टाका व स्नान करा.

हिंदू धर्मामध्ये सांगितलं की गोमाता, कुत्रा आणि कावळा आहेत यांना आपण काही ना काही वस्तू खाऊ घाला त्याची सेवा करा. त्यांच्या रूपाने आपले पितर हे प्रसन्न होतील. आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला असतो.

आपल्या आई असेल आपले वडील असतील आपले जे काही पूर्वज आहे लहानांपासून थोरांपर्यंत आजी-आजोबा असतील हे आपले पितर असतात. ते कोणत्याही रुपात येतात.तिसरा मार्ग आहे तो म्हणजे ध्यान.

त्यातल्या त्यात करणं म्हणजे जप करायचा आहे. आपल्या पितरांच्या निमित्त हा जप करावा, ओम श्री पितृ देवाय नमः ओम श्री पितृ देवाय नमः घरामध्ये रुद्राक्षाची माळ आहे किंवा तुळशीची माळ असेल जपमाळ असेल त्यावर ती या मंत्राचा जप करा.

नसेल तरी काही काळजी करू नका पाच मिनिटे दहा मिनिटे पंधरा मिनिटे जितका जास्त वेळ आपल्या पितरांचे स्मरण करण्याची आठवण काढा. त्यांचे स्मरण करत या मंत्राचा जप करून पहा.

पितर प्रसन्न होतात शक्यतो धर्मशास्त्र सांगतात की हा जप हे एखाद्या पवित्र नदी आणि गंगाकिनारी करावा किंवा जिथे गोमाता आहे त्या गोमातेच्या जवळ करावा किंवा पिंपळ वृक्षाखाली हा जप केल्यास अतिउत्तम आहे.

पिंपळ वृक्षात तिथे देव आहेत जे या जगाचे पालन हार भगवान श्रीहरी श्री विष्णू की ज्यांच्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लागते त्यांना मोक्ष मिळतो अशा पिंपळाच्या झाडाखाली बसून सुद्धा आपण हा मंत्र जपा करू शकता.

ज्यांना यातील काही करणे शक्य होणार नाही ना त्यांनी एखाद्या पवित्र नदीच्या किनारी जाणे शक्य आहे गोशाळा काही न काही मिळतेच.

नाहीतर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. एखाद आसन वगैरे काहीतरी टाका आणि दक्षिण दिशेकडे पाहत आपल्या पितरांचे स्मरण करत ओम श्री पितृ देवाय नमः या मंत्राचा जप करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!