10 जुलै, आषाढी एकादशीला अंघोळीच्या पाण्यात टाका ही वस्तू, साक्षात लक्ष्मी घरी पाणी भरेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, देवशायनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूचा निद्रा कालावधी सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात.

यावर्षी 29 जून, 2023 रोजी या दिवशी आहे देवशयनी एकादशी, देवशायनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूचा निद्रा कालावधी सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात.

देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते.

देवशयनी एकादशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेनंतर येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार देवशयनी एकादशीचे व्रत दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यात येते. देवशयनी एकादशीच्या चार महिन्यांनंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागी होतात.

हिंदु दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयम कालावधी असलेल्या चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. यावर्षी देवशयनी एकादशी 10 जुलै 2022 रोजी आहे. भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही.

निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते. या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत.

म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चतुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चना करतात. असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात.

त्यामुळे या काळात ब्रज यात्रा खूप शुभ माणली जाते. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे.

या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते.

दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते.

म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, असे म्हणतात. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचे.

आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

इतकेच नाही तर या दिवसाचे एक विशेष महत्व देखील आहे. ते म्हणजे माता लक्ष्मी ची कृपा आपल्यावर सदैव बरसावी यासाठी ही एक वस्तू याच विशेष पवित्र दिवशी घरात आणावी, त्यामुळे तुमचं घर आनंदाने भरून जाईल.

सफेद कवड्या ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या तुम्ही बाजारात उपलब्ध असतात घरी आणायच्या, कमीतकमी 5 कवड्या व यापेक्षा अधिक त्यापण 5 च्या पटीतच या कवड्या घ्या.

या कवड्या घरातील धन, ऐश्वर्य वाढवतात व आपली संपत्ती टिकून राहते. घरातील सर्व आर्थिक दोष निघून जातात. या कवड्या घरी आणून स्वच्छ जलाने धुवून देवघरात लाल कपड्यावर ठेवून त्याचे पूजन करा व अगरबत्ती, हळद, कुंकू लावावे.

तसेच नैवेद्य दाखवून प्रार्थना करा की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा अखंड बरसावी, घरात माता लक्ष्मी चे आगमन होऊन कायमस्वरूपी वास्तव्य रहावे.

त्यासाठी ही एक वस्तू आषाढी एकादशीला नक्की घरी आणा, पूजा प्रार्थना करून या कवड्या तुम्ही तिजोरीत ठेवून द्या व माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!