धोंड्याच्या महिन्यात चुकूनही करू नका ही कामे, भयंकर परिणाम भोगावे लागतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे.

त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा झाला असून, ८ श्रावणी सोमवार करण्याची संधी मिळणार आहे. हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकारमास हा यंदा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास १६ ऑगस्टला संपणार आहे.

अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा झाला असून,

८ श्रावणी सोमवार करण्याची संधी मिळणार आहे. हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकमास हा यंदा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे.

दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास १६ ऑगस्टला संपणार आहे.या वर्षी मंगळवार, १८ जुलैपासून अधिक मास सुरू होईल आणि १६ ऑगस्ट रोजी संपेल.

चांगली गोष्ट म्हणजे अधिकमास सुरू होण्याआधीच १५ जुलैला श्रावण शिवरात्री संपेल, पण रक्षाबंधनाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. साधारणत: रक्षाबंधनाचा सण श्रावण शिवरात्रीच्या १५ दिवसांनीच साजरा केला जातो, मात्र अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात ४६ दिवसांचे अंतर राहील.

अधिक महिन्याला खरमास असेही म्हटले जाते. खरमास म्हणजे खराब महिना. दुसऱ्या अर्थाने सांगायचे झाले, तर ज्या महिन्यात शुभ कार्ये करणे वर्जित मानले गेले आहे, असा महिना म्हणजे खरमास. सूर्य दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशीबदलाला ‘सूर्यसंक्रांत’ अथवा ‘सूर्य संक्रमण’ असे म्हणतात.

मात्र, अधिक महिन्यात सूर्य रास बदलत नाही. त्यामुळे सृष्टी मलिन झाल्यासारखी भासते, म्हणून याला मलमास असेही म्हणतात. अधिक महिन्यात सूर्य प्रतिकूल असल्याचे मानले गेले आहे.

यासाठी या कालावधीत हाती घेतलेली नवीन कामे पूर्णत्वास जाऊन यशप्राप्ती होईलच, असे नाही, अशी लोकमान्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी अधिक महिना शुभ मानला जात नाही, असे म्हटले जाते.

या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले असेल. या महिन्यात दिपदानाला खुप महत्व आहे. या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.

गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस. तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे.

या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, मुकदमा करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, जनहिताची कामे करणे, सेवा कार्य करणे यात दोष नाही.

हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकारमास हा यंदा 18 जुलैपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास 16 ऑगस्टला संपणार आहे.

या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. या महिन्यात वरील दोन्ही देवांची मनोभावे पूजा करावी.

या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, श्री रामकथेचे पठण, विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे.

जर तुम्हाला पाठण करता येत नसेल तर तुम्ही ‘उँ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप दररोज 108 वेळा करावा. या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले असेल.

गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस. तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात दिपदानाला खुप महत्व आहे.

या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते.पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.

या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे. मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये.

या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृह प्रवेश यासारखे शुभ कार्ये करणे टाळावे.

या महिन्यात कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही नवीन वस्तु खरेदी करू नका. परंतु यादरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते. वाईट शब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे, शारीरिक संबंध इत्यादी गोष्टी देखील करू नका. घरात वाद करू नका.

अधिकमासात चुकूनही करू नका या चुका, लग्न – अधिक मासात लग्न करणं अशुभ मानल्या जातं. या काळात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार.

पती पत्नीत भांडणं होतील. नव्या दुकानाचं काम – अधिकमासात नवा व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणी येतील.

अधिकमासात नव्या इमारतीचं बांधकाम करू नये. या काळात बनवलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो.शुभ कार्य करू नये – कुठलेही मंगल कार्य जसे की कर्णवेध, मुंडन अशुभ मानल्या जातं. या काळात इमारतीचे किंवा कुठलेही काम केल्यास नात्यातला गोडवा कमी होतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!