नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ , जय दुर्गा माता, शारदीय नवरात्र सुरु आहे, देवी आपल्या घरी बसल्या आहेत, घटस्थापना झाली आहे, रोज आपण देवीची पूजा, आरती, प्रसाद, नैवेद्य करतो. देवीची मंगल आरती करताना देवीला शीघ्र प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही ही एक वस्तू दिव्यात आरती वेळी किंवा रोज टाकत चला.
यामुळे वर्षभर घरात बरकत राहील. आर्थिक अडचणी दूर होतील. वर्षभर घरात पैसे राहतील. या नवरात्री पासून पुढचे नवरात्री पर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. काय करायचे ते पूर्ण विश्वासाने,श्रद्धेने, देवीचे स्मरण करून करा. तुमच्या घरी जेव्हा देवीची आरती करता,
तुमच्या घरात घटाची स्थापना झाली असेल किंवा अखंड दिवा लावला असेल तर तुम्ही आरती करत असाल किंवा यापैकी काहीच नसेल तर तुम्ही देव घरात लक्ष्मी मातेची इतर देवांची आरती करत असालच, रोज कुलदेवीला नमन,दिव्यात तेल घालणे हे तर करतच असाल.
नवरात्री मध्ये खास करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. आपण अखंड दिवा लावतो त्यामध्ये ही वस्तू टाकायची नाही, फक्त आपण ज्या दिव्याने आरती करतो, सकाळी लावतो, संध्याकाळी लावतो, त्या दिव्यातच मग तो तुपाचा असेल, तेलाचा असेल हरकत नाही ,
तुम्ही फक्त त्यामध्ये ही एक वस्तू टाकायचे आहे आणि मग तुम्ही त्या दिव्याने आरती करायचे आहे किंवा तो दिवा लावून ठेवा देवघरासमोर ठेवायचा आहे किंवा दिवसरात्र अखंड दिवा असेल तर त्या समोर ठेवायचा आहे. सकाळी दिवा लावत असाल तर ,
सकाळी सुद्धा तुम्ही वस्तू टाकू शकतात किंवा संध्याकाळी दिवा लावत असाल तर संध्याकाळी सुद्धा टाकू शकता किंवा दोन्ही वेळेस तुम्ही टाकून रोज नवरात्रीत आरती करताना आरती मध्ये टाकला तरी चालेल, ही वस्तू आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, जेवण घरात असेल नसेल तर ती कोणत्याही किराणा शॉप मधून आणायची,
ही एक मसाले मधील वस्तू आहे, संपूर्ण नवरात्र लागणार आहे त्यामुळे नसेल तर लगेच आणा, पाच दहा रुपयाचे आणले तरी चालते आणि नवरात्रीमध्ये सकाळ-संध्याकाळ आपण जो दिवा लावतो त्या दिव्याच्या तेलामध्ये एक लवंग तुम्हाला सोडायचे आहे. संध्याकाळी आरती करताना ती लवंग आरती मध्ये टाका,
कापूर जाळत असाल तर त्यात टाका. दिव्यात आपण लवंग टाकतो ती जळून झाल्यानंतर ते काढून एका पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये किंवा एका डब्यामध्ये जमा करायचं आणि नंतर त्याचे तुम्ही विसर्जन करू शकता. जेव्हा नवरात्र संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा कधीही तुम्ही देवी विसर्जन करू शकता,
फक्त तुम्हाला तेला तुपात एक लवंग टाकायचे आहे, ती शेवटी नदीत विसर्जित करा. अशा प्रकारे हा खूप सोपा साधा उपाय करा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती ना कोणती देवी देवीची पूजा करायची. तसेच नैवेद्य दाखवायचा आहे, नवरात्रीमध्ये देवी पृथ्वीचे भ्रमण करते.
प्रत्येकाच्या घरोघरी माता येत असते म्हणून तुम्ही तुमच्या घरीच हा उपाय करू शकता आणि फक्त रोज संध्याकाळी तुम्हाला हा जय जय कार करायचा आहे. संध्याकाळी देव पूजेच्या वेळेस जेव्हा देवपूजा करतो,
आरती करतो, दिवा लावतो त्यावेळेस हात जोडून तुम्हाला बोलायच आहे आणि मातेचा जय जय कार करायचा आहे . या ओळीचा जयजयकार करा.
उदयोस्तू श्री महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती नमो नमः राजराजेश्वरी आईसाहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय , असा जयजयकार तुम्हाला फक्त एक वेळेस बोलायचं आहे. रोज सकाळी दिवा अगरबत्ती लावल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मातेसमोर अखंड दिवा लावा.
मूर्ती समोर बसून हात जोडून करायचे आहे. या ओळी बोलायचा आहेत. श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने मातेला वंदन करायच आहे. माता साक्षात नवरात्रीमध्ये प्रसन्न होईल. रोज संध्याकाळी तुम्ही नक्की जप करा.
या दिवसात आपल्या कुलदेवी चे दर्शन फार महत्वाचे असते. घरातील सर्वांनी जाऊन दर्शन घ्यावे. देवीची रीतीप्रमाने ओटी भरून शक्य तितके दान आणि ब्राम्हण भोजन दान द्यावे. यामुळे कुटुंबावर आपत्ती येत नाही. जीवनात अडचणीवर मात करण्यासाठी बळ देवी आई आपल्याला देते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.