17 जुलै, गुरुवार, आषाढी अमावस्या, पित्रांसाठी इथे लावा 1 दिवा, होतील भरपूर लाभ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, यावर्षी आषाढ अमावस्या 17 जुलै रोजी आहे. याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी सजवून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.

अमावास्येला पितरांसाठी यज्ञ आणि दान केले जाते. आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे.

या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजन आणि पूजनाचा उद्देश पूर्ण करतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू होईल.

17 जुलै रोजी अमावास्येचा सूर्योदय होईल. म्हणूनच 17 तारखेला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी केली जाईल. 17 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता अमावस्या तिथी समाप्त होईल.

आषाढ अमावस्या सोमवारी आली तर ही दीप अमावस्या सोमवती अमावस्या असेल. म्हणूनच ही अमावस्या विशेष आहे. 17 जुलै, मंगळवार या दिवशी आषाढी अमावस्या आलेले आहे.

दीप अमावस्या असंही म्हटलं जातं. ज्यांच्या जीवनामध्ये धनाची कमतरता आहे, घरात पैसा येत नाही आणि पैसा टिकत नसेल, घरात अशांती आहे, घरातील सदस्य आजारी आहेत त्यांच्यात सतत वादविवाद होतात भांडणं होतात या समस्या टाळण्यासाठी या आषाढी अमावस्या सूर्यास्तानंतर कधीही ज्योतिष उपाय नक्की करा.

यामुळे तुमच्या जीवनात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. त्या मार्गाने तुमच्या घरामध्ये सातत्याने पैसा येत राहील आणि पैसा टिकून राहील. सोबतच घरामध्ये आनंद सुख समृद्धी नांदेल. माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी रूपाने वास करते त्या घरात पैशाची कमतरता कधीच भासत नाही.

18 जुलै दिवशी सूर्यास्तानंतर रात्रभरात कधीही आपण हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपण एक पाट चौरंग मांडायचा आहे आणि त्याच्या वरती लाल रंगाचे वस्त्र अंथरायचं आहे कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा आत्यंतिक प्रिय आहे.

लाल रंगाचा स्वच्छ वस्त्र आणि एका ताटामध्ये मग ते ताट पितळेचा असेल तांब्याचा असेल कोणतेही तुम्ही घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणत्याही नसेल तर अगदी स्टीलच तुम्ही जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. आता त्यामध्ये कुंकवाचे साह्याने आपण एक स्वस्तिक काढायचा आहे.

या कुंकवामध्ये आपण थोडंसं गायीचं तूप मिक्स करू शकता किंवा थोडासा मोहरीचं तेल आहे मिक्स करून घ्या. जरी तुम्ही या कुंकवाचा घोळ बनवला तरी सुद्धा चालेल. आणि या ताटामध्ये एक स्वस्तिक रेखाटायचे आहे. आपण चौरंगावर मधूनच ठेवायचा आहे आणि स्वस्तिक वरती श्री यंत्र महालक्ष्मी यंत्र ची स्थापना करायची आह.

तुमच्याकडे यंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती सुद्धा तुम्ही या स्वस्तिकावर ठेवू शकता. माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर आपण त्याची विधिवत पूजा करायचे आहे. हे पूजा सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी गायीच्या तुपाचा एक दिवा नक्की प्रज्वलित करा.

जर तुमच्याकडे केशर असेल तर या केशराच्या दोन ते तीन काड्या आपण या तुपाचे दिव्यामध्ये टाकू शकता. दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायचे आहे.

गंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत. या ठिकाणी शक्यतो लाल रंगाची फुले जास्वंद असेल गुलाब कमळ ही फुले मात्र अत्यंत प्रिय आहेत ही फुलं अर्पण करावीत.

ही सर्व पूजा करताना आपण मनातल्या मनात माता लक्ष्मीचा ओम श्रीम श्रीये नमः ओम श्री श्री नमः या मंत्राचा निरंतर जप करत राहायचा आहे. सर्व पूजा झाल्यानंतर आपण आता लक्ष्मीस तांदळाचे खिरीचा किंवा कोणतेही पांढरा मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा नाही असतील बत्ताशे हे पदार्थसुद्धा खूप प्रिय आहेत.

माता लक्ष्मीस मनोभावे नैवेद्य दाखवायचा आहे. आपलं मनात इच्छा आहे ते माता लक्ष्मी समोर बोलून दाखवायचे आहे. आपल्या घरात सुख समृद्धी यावी, आपल्या घरात पैसा टिकून राहावा, माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निर्माण व्हावं यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे.

मात्र एक गोष्ट की ही पुजा करण्यापुर्वी हा उपाय करण्यापूर्वी आपण शक्य असेल तर स्नान करावं . स्नान करणे शक्य नसेल तर हात पाय तोंड स्वच्छ धुऊन त्यानंतरच हा उपाय करण्यास सुरुवात करायचा आहे.

हा अत्यंत साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी उपाय आहे. आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्येला तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तसेच तुम्ही पिंपळाच्या झाडात पितर वास करतात तिथे 1 दिवा सायंकाळी नक्की लावून या.

अडलेली सर्व कामे मार्गी लागतील. तसेच आपल्या जीवनातील अडचणी कायमच्या दुर होतील. या तिथीला पित्राना खुश करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की हा उपाय करा.

दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. ते तिळाच्या तेलाने किंवा तूपाने जाळले जातात. या दिव्यांची फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये या दिवशी पिठाचा दिवा प्रसाद म्हणून बनवला जातो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!