आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी  वस्तू भगवान गणेशाला अर्पण करा….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्यास उपासकाची प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. गजानन आपल्या भक्तांच्या जीवनातील संकटे नक्कीच दूर करून त्यांना सुख, समृद्धी आणि समृद्धी देतात.

या कारणास्तव त्यांना विघ्नहर्ता, संतपहर्ता, मंगलमूर्ती इत्यादी नावांनी संबोधले जाते. ज्याप्रमाणे धर्मग्रंथात ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही एकाच परब्रह्माची तीन रूपे सांगितली आहेत. त्याचप्रमाणे गजानन गणेशजींना ब्रह्मदेवता म्हणून वर्णन केले आहे.

भारतीय धर्मशास्त्रात गजानन, गणपती, विनायक, गणेश, एक दंत, दयावंत, चार भुजाधारी अशा अनेक नावांनी संबोधले जाते. कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात, त्यामध्ये घरातील काही वास्तू दोष,

कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी गुरुवारी हे उपाय तुम्ही करा. तसेच जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी येत असतील, वारंवार अपयश येत असेल, कितीही कष्ट करून देखील इच्छित फलप्राप्ती होत नसेल तर हे उपाय करा.

हे उपाय जे लोक करतील त्यांच्यावर गुरू ग्रहाची कृपा बरसेल, गुरुवार हा गुरू ग्रहाला व जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू यांना समर्पित असून या दिवशी जर तुम्ही हे उपाय केलेत तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अडचणी दूर होऊन जीवनात धनसंपदा येईल.

गुरू ग्रह हा आपल्या जीवनातील अडचणी कमी करतो, विवाहित जीवनातील पती पत्नीतील भांडण दूर होण्यासाठी सुद्धा गुरुची उपासना केली जाते, गुरूंची कृपा यासाठी गुरूवारी उपवास देखील ठेवतात.

गुरुवार च्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, किंवा कोणतेही फिक्या रंगाचे, तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ सेवन करणे शास्त्रा नुसार योग्य मानले जाते, जसे की वरण,

बेसन लाडू, आंबा बर्फी, आंबे, पपई इ. तसेच या दिवशी हळदीचे उपाय विशेष करून केले जातात, आयुर्वेदिक रित्या जशी हळद खूप गुणकारी आहे तशीच ती आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यासाठी सुद्धा आहे.

हळदीमध्ये दैवी शक्ती, पावित्र्य मोठ्या प्रमाणावर असल्याने ती आपल्या जीवनात सुखासाठी उपायकारी ठरते. हळदीमुळे नजरदोष नाहीसे होतात, म्हणून तर लग्नात लग्न होण्या अगोदर नवरा नवरीला हळद लावली जाते,

त्यामुळे त्यांना बाधा होत नाही. तुमच्या घरात जर खूप नकारात्मक ऊर्जा भरली आहे किंवा सतत काहीतरी वाईट घडतंय अस वाटतं असेल तर तुम्ही हे उपाय गुरुवारी अवश्य करा.

गुरुवारच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने विशेष लाभ मिळतो. जर तुम्हाला अस वाटत असेल की तुम्हाला कोणती तरी बाधा झाली आहे किंवा नजरदोष तुमच्यावर झाला आहे तर अशा वेळी नक्कीच तुम्ही हा उपाय करा

कारण शंका खूपच त्रास देते. गुरुवारी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमूटभर हळद टाका व त्याने अंघोळ करा, तुम्हाला प्रसन्न वाटेल व सर्व दोष निघून जातील. तसेच घरातील दोष, नजरदोष, वास्तू दोष नाहीसे होतील

जर अजून एक उपाय केल्यास याचे फळ मिळते. गुरुवारी स्नान करून झाल्यावर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. हे अर्घ्य देतेवेळी ज्या कलशातून तुम्ही अर्घ्य द्याल त्या शुद्ध जलामध्ये चिमूटभर हळद घाला व अर्घ्य द्या व सुर्यदेवाला प्रार्थना करा.

यामुळे तुमचं जीवन सुमार्गावर जाईल, सद्भाग्य जागे होईल. तसेच तुमच्या अडचणी दूर होतील. यानंतर त्याच कलशात दुसरे शुद्ध जल घेऊन ईश्वराचे नाम घेत चिमूटभर हळद त्यात टाका व घरातून सर्वत्र ते पाणी शिंपडा.

त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. घरात सुख, संपत्ती समृद्धी येईल. तसेच तुम्ही 1 रुपयांचा कॉइन घेऊन आदल्या रात्री तो देवघरात हळद कुंकू वाहून ठेवा. सकाळी अंघोळीच्या पाण्यात तो रुपया टाका.

यामुळे तुमची इच्छा भगवान शिव लवकर पूर्ण करतात. दुसरी गोष्ट म्हणजे कडूनिमाचा पाला उजव्या हातात घेऊन इच्छा बोलून दाखवा व तो तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाका. ज्याला जो उपाय जमतो त्याने तो करा.

कारण या गोष्टी आयुष्याला गालबोट लावतात. हिरव्या लाल वस्तू भगवान गणेशाला प्रिय आहेत. या वस्तू मधून दुर्वा, हिरवे वस्त्र, हिरवे मूग तुम्ही गणेश बाप्पाला अर्पण करा.

यामुळं तुमच्या अडचणी दूर होतील. केळीच्या झाडांच्या मुळात गणेश वास करतो. यामुळे या झाडाची पूजा करा. आशीर्वाद मिळेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!