अनंत चतुर्दशी पर्यंत महीलांनी करा 108 दुर्वांचा उपाय लग्न जमने, कामात यश, सर्व अडचणी..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  अनंत चतुर्दशी पर्यंत महीलांनी करा 108 दुर्वांचा उपाय।लग्न जमने, कामात यश, सर्व अडचणी..

अनंत चतुर्दशी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी होते. या दिवशी भगवान श्री विष्णूची अनंत रूपाची पूजा केली जाते.

तसेच जे लोक सनातन हिंदु धर्मावर विश्वास ठेवतात, ते अनंत चतुर्दशी जसं पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने करीत असतात.

अशी मान्यता आहे की, याच दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्रीविष्णूंनी विश्वाचा निर्मितीसाठी 14 लोकांची निर्मिती केली होती आणि या जगाचे रक्षण करण्यासाठी श्रीहरी श्रीविष्णूंनी अनंत रूप धारण केलं.

म्हणूनच आपल्याला आजही देव अनंत स्वरूपात दिसतो. जी व्यक्ती अनंत चतुर्दशीचे व्रत विधिपूर्वक करते तिच्या जीवनातून सर्व दुःख दूर होतात.

या दिवशी उपवास करणार्‍या व्यक्तीने सहस्त्र नामाचा जप केल्यास, त्या व्रताचे, उपवासाचे फळ अनेक पटींनी प्राप्त होते. तसेच मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतात. मात्र आपल्यापैकी अनेक लोक व्रत किंवा उपवास करीत नाहीत,

त्यामुळे अशा लोकांसाठी अनंत चतुर्दशीचा लवंगेचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितले आहे.या उपायांमुळे त्या लोकांची सर्व प्रकारची इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बुंदीचा लाडू लागणार आहे.19 सप्टेंबर 2021 रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशीला आली आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत

आणि आपण भगवान श्री हरीविष्णूच्या अनंत रूपाची पूजा करावी.मात्र यासाठी आपल्या वेगळ्या फोटोचे किंवा प्रतिभेची गरज नाही, आपण भगवान श्रीविष्णूची किंवा त्यांच्या कोणत्याही रूपाची आपण विधिवत पूजा करू शकता.

मग ही पूजा करताना यांना नैवेद्य म्हणून आपण एक बुंदीचा लाडू भगवंतांच्या चरणी अर्पण करायचा आहे. तो अर्पण करण्यापूर्वी आपण 14 साबूत लवंगा खुपसायच्या आहेत.या लवंगा तुटलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात.मग असा हा बुंदीचा लाडू आपण भगवान श्री हरीविष्णू यांना अर्पण करायचा आहे.

मग त्यानंतर “ओम अनंताय नमः”, ओम अनंताय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा करावा.मग यानंतर पिवळ्या रंगाची फुले तसेच पिवळ्या रंगाची मिठाई सोबतच मोसमी फळे,

या प्रकारच्या वस्तू आपण अर्पण करावे.मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा नैवेद्य दाखवताना बुंदीच्या लाडूवरती दोन तुळशीपत्र अर्पण करावीत.कारण हिंदू धर्मशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्रनुसार उल्लेख आहे की,

जोपर्यंत तुलसी पत्र भगवान श्रीहरी नैवेद्यावर आपण ठेवत नाही,तोपर्यंत तो नैवेद्द भगवान विष्णू स्वीकारत नाहीत.

तसेच या मंत्राचा पण सातत्य करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या तुमची जी इच्छा असेल ,ती इच्छा आपण या ठिकाणी प्रभूच्या समोर बोलून दाखवायची आहे.मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सर्व कामे झाल्यावर,

भगवान श्रीविष्णूची पूजा करावी व पूजा केल्यानंतर बुंदीचा लाडू घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा खणून पुरायचा आहे. मात्र ती जागा स्वच्छ असाली पाहिजे.

या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये चमत्कारिकनित्या अगदी अविश्वसनीय पध्दतीने आपल्याला लाभ मिळायला सुरू होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!