नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या आहे दिवाळी पाडवा प्रत्येक पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते उद्याच्या दिवशी तो ओवाळत असताना शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळेपर्यंत आपल्याला आपल्या पतीला ओवाळायचा आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभाव आपल्या प्रतीचे पतीची उत्तर उत्तर प्रगती व्हावी यासाठी क्षणाचा ताट कसा असावा आपल्या पतीला आपण कशा पद्धतीने ऑप्शन करा व त्याचबरोबर आपल्या पतीकडून आपल्याला काय भेटवस्तू घ्यायची आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा आहे ऑप्शन करताना तो तेलाचा असावा की तुपाचा आणि अजून अशी बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
तर उद्याच्या दिवशी बघा आपल्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी आपलं जे नातं आहे ते घट्ट होण्यासाठी एकोपाठ टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या पतीकडून जोडीमध्ये भेटवस्तू घ्यायचे आहे.
आता जोडीमध्ये म्हणजे कशी ती जसं बघा पैंजण पैंजण कसे दोन पायातले दोन असतात आणि ते सौभाग्याचे सुद्धा अलंकार आहे. त्याच्यामुळे चैन घेऊ शकतो तुम्ही जोडवी घेऊ शकता ही सुद्धा दोन पायांमध्ये असतात तुम्ही बांगड्या घेऊ शकता दोन हातांमध्ये असतात.
चांदीची घ्या सोन्याची घ्या पण शक्यतो या प्लास्टिक इमिटेशन या ज्या वस्तू असतात त्या घेणे टाळा मग याच्या आता तुम्ही म्हणाल की आम्ही चांदीची घेऊ शकत नाही सोन्याची घेऊ शकत नाही मग आम्ही घ्यायची नाही का आम्हाला आमच्या नात्यातला जो गोडवा आहे.
तो वाढवायचा आहे एकोपा वाढवायचा आहे प्रेम वाढवायचा आहे तर अशा वेळेला आपण काय करू शकतो जे अलंकार आहेत जसं की टिकली पॉकेट असेल तुम्ही दोन घ्या सिंदूर असेल तुम्ही दोन घ्या मेहंदीचे कोन नेलपेंट असेल तुम्ही दोन घ्या.
म्हणजे या आपण रेगुलर जे वापरणार आहेत मेहंदीचे कोन नेलपेंट सुद्धा बऱ्याच वेळेला आपण तुम्ही म्हणजे हे घेतलं तुमच्या पतीकडून गिफ्ट ते तुम्ही लावा फक्त आणून घरामध्ये ठेवायचं आणि मी घेतलं असं नाही जे आपण रेगुलर वापरणार आहोत सौभाग्याचं अलंकार म्हणून त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत.
आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं की पतीला ओवाळण्यासाठी शुभ मुहूर्त वेळ कोणत्या वेळेपर्यंत आपल्याला ओवाळायचा आहे रात्री आठ वाजून 35 मिनिटांपर्यंत आपल्या आपल्याला आपल्या पतीचे ऑक्शन करायचा आहे ओवाळायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा की पाडवा आहे.
मग पतील सोफ्यावर बसलेला आहे किंवा खुर्चीवर बसलेले आहेत टीव्ही बघत आहेत आणि असंच ओबाळ पाडवा साजरा केला मग याचा फायदा होईल का हा सण आपण साजरा केला असं होईल का?.
तर नाही हा वर्षातला असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपण जो सण आहे तो अगदी म्हणजे व्यवस्थित जसं परंपरा आहे किंवा जस रिच्युअल आहे त्या पद्धतीने जर आपण साजरा केला तर त्याचा जो प्रभाव आहे किंवा याच्या ज्या वाईट असतात जास्त करात्मक ऊर्जा असतात त्यात तेवढ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात आणि आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होत असते.
त्यानंतर आपल्याला हळुवारपणे ओवाळायचा आहे आणि ओवाळल्यानंतर आपल्या मित्रांना वगैरे आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीला तर सांगितलं आहे की आपल्या मिस्टरांकडून आपल्याला काय गिफ्ट घ्यायचा आहे.
आणि तुम्हाला मी वेळ पण सांगितलेली आहे तर त्या वेळेमध्ये या पद्धतीने क्षणाचा ताट तयार करून आपल्याला आपल्या पतीचं ऑप्शन करायचं आहे म्हणजे त्यांना ओवाळायचं आहे आणि आजपर्यंत तुम्ही जो ओवाळा नसेल तर यावर्षी तुम्ही नक्कीच ओबाळू शकता.
आणि दरवर्षी जर आपण ओवाळत असू तर म्हणजे चांगलंच आहे आणि आवर्जून वाळून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे.
आणि ओवाळून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे आपल्या पतीला ओवाळल्यानंतर हे करायचं आहे कारण तो जो राक्षस होता भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या रूपाने त्या राक्षसाच्या डोक्यावर पाय देऊन त्याचा वध केला होता.
आणि तुम्हाला म्हणजे ही कथा माहीत असेल अगदी म्हणजे छोटीशी सांगते मी तुम्हाला अगोदरच्या सांगितली होती पण प्रत्येक हा प्रत्येक जण बघेल असं नाही तुम्हाला माहित असावा त्याच्यासाठी सांगते की पाडवा हा सण भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाचा राक्षस राजा बळीवर विजय आणि पृथ्वीवर त्याच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो.
त्यामागे एक कथा आहे त्यानुसार एकदा भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीन मागितली होती यावर त्याने ब्रम्हांड आणि पृथ्वीचे दोन पायऱ्यांमध्ये मोजमाप केले.
यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरे पाऊल कुठे ठेवायचे असे विचारले तेव्हा बळीने आपले डोके पुढे केले असे मानले जाते की बळीने आपले डोके वामनाच्या चरणी धरले आणि वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवतात तो अधोलोकात पोहोचला त्यावेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की प्रति पदेला तुझी पूजा होईल.
आणि तो उत्सव म्हणून साजरा केला जाईल तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झालेली आहे असे मानले जाते की राजा बळी या दिवशी पृथ्वीवर वास्तव्य करण्यासाठी येतो आणि भक्तांची हाक ऐकतो त्यामुळे हा जो सण आहे तो साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.