नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार १२ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबर आता 12 तारखेला नरक चतुर्दशी आहे.
तरी या दिवशी किंवा 13 तारखेला आपल्याला घरामध्ये उतारा करायचा आहे हा उतारा आपण घरामध्ये करतोय तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की घराची प्रगती होईल.
याच्याबरोबर तुमच्या उद्योग धंदे असतील व्यवसाय असेल अक्षरशः पळायला लागेल दत्तवाणी सत्यवाणी सांगतो कारण आजचा दिवस खुप असा महत्वाचा आहे.
कारण आजच्या दिवशी अनेक लोक उतारा करत असतात पण आजच्या दिवशी तुम्ही जर कुठे जात आहे किंवा तुम्ही जर उत्तरा करताय तर पूर्णपणे तुम्ही सावधानी बाळगले पाहिजे.
कारण आजच्या दिवशी तुमच्याबरोबर ही कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडू शकतात म्हणून आजच्या दिवशी जेवढे पण उग्र देवी देवता आहेत.
यांची तुम्ही सेवा तुमच्या घरामध्ये केली पाहिजे मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे महाकाली असेल कालभैरव असतील मारुतीराया असतील.
नवनाथ असतील यांची भक्ती तुम्ही आज तुमच्या घरामध्ये केली पाहिजे तर आता तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तुमच्या दुकान मध्ये निगेटिव्हिटी आहे.
तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी आहे आणि घरामध्ये कोणतीच प्रगती होत नाहीये घरात सतत कल भांडण तंटा या गोष्टी असतात घरात एकमेकांशी कुणाशी पटत नाहीये घरामध्ये प्रगती होत नाहीये.
घरातली मुलं अक्षरशः वाया चाललेले आहेत घरामध्ये पैसा येतोय पैसा टिकत नाहीये घरामध्ये आजार पण आहे ते टिकलेच आहे.
ते बाहेर जायलाच मागं नाही एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती पडतोय दुसरा बरा झाला की तिसरा पडतोय घरामध्ये अचानक मरण यातना सगळ्यांना भोगायला लागतात कुणाचीच काम होत नाहीयेत लग्न होत नाहीत मंगल कार्यात दिवस येत नाहीयेत संतती होत नाहीये.
कोणते दोष लागलेत काही समजत नाहीये तर थांबा आजच तुम्हाला एक जालीम असा उपाय सांगतो हा उपाय प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा बघा अनेक पटीने तुम्हाला आजच्या दिवसाच्या महत्त्व समजेल आणि या उपायाचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील.
आता नरक चतुर्दशी 12 तारखेला आहे रविवार आहे किंवा 13 तारखेला ही तुम्ही हा उपाय करू शकता सोमवती अमावस्या आहे त्या दिवशी तर काय उपाय करायचा आहे.
तुम्हाला दोन काळी मिरी घ्यायच्या काळी मिरी सगळ्यांना माहित आहे मसाल्यामध्ये असतात आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून उजव्या हातामध्ये ठेवायच्या घरात फिरवताना एकच म्हणायचं जर कोणत्याही कार्यशक्तीने असू दे शक्तीने निगेटिव्ह एनर्जीने किंवा कोणी काही पाठवलेले असेल या काळी मिरी मध्ये प्रवेश करावा.
दत्त महाराजांचे नामस्मरण करा आणि शक त्यांना आव्हान करा काळीमिरी मध्ये तुम्ही प्रवेश करण्यासाठी आणि त्या काळीमिरी घेऊन तुम्हाला महाराजांचे नाव घेत श्री गुरुदेव दत्त म्हणत तुम्हाला चौकात जायचंय चौकात असा सगळ्यांना माहित आहे.
चार रस्त्याचे येऊन मिळतात ना त्यात चौकामध्ये पण चौकामध्ये जाताना तुम्ही सावधान आजच्या दिवशी अनेक लोकांनी उतारे टाकलेले असतात कोणताही उतारा तुम्हाला ओढायचा नाहीये.
लक्षात ठेवा खाली बघून चला महाराजांचा नाव मुका मध्ये ठेवा तर तुम्हाला याचे रिझल्ट दिसतात चौकामध्ये गेल्यानंतर दोन काळीमिरी तुम्ही घेतलेले आहेत एक काळीमिरी तुम्ही फोटो टाकायची महाराजांचं नाव घेऊन.
आणि अलख निरंजन आदेश असं म्हणायचं आणि एक काळीमिरी मागे टाकायचं महाराजांचं नाव घ्यायचं निरंजन आदेश म्हणायचं सरळ घरी निघून यायचं घरी निघून आल्यानंतर बाहेरच घरच्यांना आधीच सांगून ठेवायचा एक तांब्या भरून.
तिथे ठेव तीन वेळेस चोळू भरायचे तीन वेळेस चोळून भरायची बाहेर आणि भरल्यानंतर थोडंसं पाणी पायावर ओतून घ्या आणि सरळ आंघोळ करा आल्यानंतर आणि महाराजांचं नामस्मरण घरामध्ये करा कोणतीही नकारात्मक एनर्जी तुमच्या घरामध्ये राहणार नाहीये खूप सुंदर असा उपाय सांगितलेला आहे सगळ्यांनी करून पहा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.