उद्या दिवाळी सोमवती अमावस्येला आईने मुलांसाठी करा हा १ उपाय, शिक्षणात नोकरीत यश प्राप्त होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चैनल वर खूप खूप स्वागत आहे.

तर बघा उद्या बारा नोव्हेंबरला रविवारी लक्ष्मीपूजन आहे उद्या दिवाळीची मोठी अमावस्या देखील आहे.

तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला म्हणजेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे छोटे-मोठे उपाय आवर्जून करायचे आहे.

यामुळे तुमच्या मुलांचे संकट नजर दोष असतील तर ते बाधा असतील तर बाधा मुलांना जर का सारखा आजारपण येत असतं ते आजारपण त्यांचे दूर होणार आहे.

मुलांच्या शिक्षणात नोकरी कामात त्यांना यश प्राप्त होणार आहे यासाठी प्रत्येक अमावस्येला त्याचप्रमाणे उद्याच्या दिवाळीच्या अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे.

तुमची मुलं ही लहान असो किंवा मोठी असो प्रत्येक मुलासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात मुलं जर का हट्टीपणा करत असतील अभ्यास करत नसतील.

अभ्यास करायला ऐकत नसेल मुलांना जर का वारंवार दृष्ट लागत असेल किंवा मुलांच्या कुठल्याही कामांमध्ये त्यांना यश मिळत नसेल अडथळे येत असतील.

अडचणी येत असतील तर अशा सर्व कारणांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात बघा प्रत्येक अमावस्येला आपल्याला मुलांसाठी काही ना काही हे उपाय करायचे असतात.

प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली अमावस्या येत असते त्याचप्रमाणे उद्याही दिवाळीची सर्वात मोठी अमावस्या आहे उद्याच्या दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. 

आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळाची आपल्याला शेंडी काढायची नाहीये आणि आपल्या शेंदूर घ्यायचा आहे या शेंद्राने आपल्याला या नारळावर एक त्रिशूल काढायचा आहे.

आणि आपल्याला आपल्या मुलाला एका ठिकाणी म्हणजे एका पाटावर किंवा एका खाली त्याला बसायला काहीतरी टाका त्याच्यावर त्याला बसायला सांगा आणि त्याच्यावरून हा नारळ आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे.

नारळ धरताना आपल्याला शेंडीचा भागावर करायचा आहे आणि हा नारळ आपल्याला मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे यानंतर आपल्याला हा नारळ एखाद्या उकिरड्यावर टाकून द्यायचा आहे.

बघा हा नारळ आपल्याला फोडून खायचा नाहीये तो आपल्याला घरात देखील ठेवायचा नाहीये हा नारळ उतरवल्यानंतर आपल्याला अशा ठिकाणी टाकायचा आहे की तिथे हा नारळ कोणीही खाणार नाही.

किंवा तुम्ही हा नारळ तुमच्या डस्टबिनमध्ये टाकू शकतात फक्त तुमचं डझन तुमचा कचऱ्याचा कचऱ्याचा बॉक्स हा तुमच्या घराच्या बाहेर पाहिजे.

ते घराच्या आत मध्ये नको हे नारळ जर का तुम्ही तुमच्या मुलावरून अमावस्येच्या दिवशी सात वेळा उतरवलं तर बघा यामध्ये जे पाणी असतं ते पाणी तुमच्या मुलांवरचे जेवढी काय निघते.

ऊर्जा असेल जे काही नजर दोष असतील जे काही नजर बादा झालेले असतील ते सर्व शोषून घेण्याचं काम करत असतात या पूर्ण नारळामध्ये ती पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा हे उतरलेली असते.

या नारळ आणि ती ऊर्जा खेचून घेतली असते त्यामुळे हा नारळ तुम्हाला तुमच्या कचऱ्याच्या पेटीत टाकायचा आहे.

किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी उकिरड्यावर टाकायचा आहे की जेणेकरून हा नारळ कोणीही फोडून खाता कामाने अशा ठिकाणी तुम्हाला हा नारळ टाकायचा आहे. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!