नमस्कार मित्रांनो,
हरे कृष्णा मित्रांनो नमस्कार उद्या म्हणजेच दहा नोव्हेंबर शुक्रवारी धनत्रयोदशी आलेली या धनत्रयोदशीला अनेक लोक सोनं चांदी अशा वस्तूंची खरेदी करतात.
परंतु जर तुमची परिस्थिती नसेल तुमच्या घरात गरीबी आहे तर सोनं चांदी खरेदी करण्याऐवजी धनत्रयोदशीच्या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी ही एक वस्तू निश्चितपणे न विसरता खरेदी करा या एका वस्तूच्या प्रभावाने तुमच्या घरातली गरिबी दरिद्रता समूळ निघून जाईल.
आणि तुमच्या भाग्यात तुमच्या नशिबात धनप्राप्तीचे योग निर्माण होतील मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्या धर्मशास्त्रामध्ये नमूद आहेत उद्या म्हणजेच दहा नोव्हेंबर 2023 बरोबर दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी द्वादशी तिची संपून त्रयोदशी तिथीस प्रारंभ होईल.
द्वादशी तिथे संपते आहे आणि त्रयोदशी तिथी चालू होईल आणि सोबतच या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार जे जे लोक या धनत्रयोदशीला सोना चांदी खरेदी करतात त्यांनी कृपया लक्षात घ्या.
सोनं चांदी मौल्यवान रत्न दाग दागिने जड जेव्हाहीर या सर्व वस्तू धन नव्हेत या वस्तूंना ऐश्वर्य असं म्हटलं जातं या वस्तूंना वैभव असं म्हटलं जातं जर तुमच्या घरामध्ये गरिबी आहे दरिद्रता आहे तर ती जाण्यासाठी सोनं चांदी खरेदी न करता.
किंवा या सोन्या-चांदी सोबतच आपण बरोबर दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी या एका वस्तूची खरेदी न चुकता करायला हवी आणि ही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी जेव्हा आपण लक्ष्मीच पूजन करतो.
आता महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी या धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन केलं जात नाही परंतु जरी तुमच्या भागामध्ये ही प्रथा नसली तरी सुद्धा आपल्या देवघरा पुढे आपल्या देवघरा जवळ लक्ष्मीपूजन करून छोटस लक्ष्मीपूजन अगदी हळदी कुंकू आणि माता लक्ष्मीची ज्या प्रकारे आपण पूजा करतो.
दिवाबत्ती वगैरे करून या माता लक्ष्मी समोर ही दुपारी खरेदी केलेली वस्तू आपण त्या ठिकाणी ठेवायची आणि त्यानंतर तिचा वापर आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये करायचा आहे ही वस्तू तुमच्या घरातून गरिबीला समूळ नष्ट करेल.
तुमच्या धनामध्ये तुमच्या पैशांमध्ये प्रचंड वाढ घडून आली मित्रांनो ही वस्तू प्रत्यक्ष लक्ष्मी स्वरूप आहे ही वस्तू आहे खडमिट म्हणजेच मोठे मीठ होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी आपण जवळपासच्या दुकानातून हे खडे मीठ खरेदी करा.
त्या अर्धा तासांमध्ये म्हणजेच दुपारी 12:40 पासून ते दुपारी सव्वा एक वाजेच्या दरम्यान या 30-35 मिनिटांच्या कालावधीत आपण हे मोठं मीठ म्हणजे खडं मीठ हे पाहिजे बारीक मीठ असतं ते मिळत नाही जे मोठे मीठ असतं जे अगदी जुन्या काळापासून चालत आले.
हे मोठे मीठ आपण खरेदी करायचे आता खरेदी करताना ते शक्यतो 800 ग्रॅम किंवा आठ किलो या प्रमाणात खरेदी करा होय आठ किलो जास्त सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता बारा वाजून 40 मिनिटांनी शुक्राचा होरा सुद्धा चालू होतोय आणि म्हणून हा कालावधी हा मुहूर्त फार महत्त्वाचा आहे.
तर हे खरं मीठ खरेदी करून 800 ग्राम किंवा आठ किलोग्रॅम ते आपण संध्याकाळी माता लक्ष्मी पुढे ठेवा लक्ष्मीची छोटेखानी पूजा करा आणि त्यानंतर एका बरणीमध्ये हे मीठ साठवून ठेवा ही पूजा संपन्न झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी हे मीठ एखाद्या बरणीमध्ये साठवा लक्षात ठेवा का हे मीठ नेहमी काचेच्या बरणीत साठवावे आता त्याच्या पाठीमागचं कारण काच ही राहूशीच निगडित आहे.
राहूची कारक आहे तेव्हा काचेच्या बरणीत साठवण्याचा प्रयत्न करा नसेल तर नंतर ते विकत घ्या. तर एका मोठ्या बरणीमध्ये हे मीठ आपण साठवा आणि हे पहा तुमच्याकडे नेहमी मिठाच्या दोन भरणे असायला हव्यात एका बरणीमध्ये छोटीशी एक बरणी घ्या.
तर तुमचं रोजचं जे मीठ मी वापरणार आहात ते त्या छोट्या बरणीत असावा आणि जे आपण खरेदी करून आणले ते मोठ्या बरणीमध्ये आपण साठवून ठेवावे ज्या घरातलं मीठ संपत त्या घरातून लक्ष्मी सुद्धा निघून जाते अशी मान्यता आहे आणि म्हणून आपल्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण व्हावा यासाठी कधीच मीठ संपू देऊ नका.
मिठाचा संबंध लक्ष्मीची आहे नीट संपन्न म्हणजे लक्ष्मी निघून जाणार तेव्हा पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मीठ आपण या बरणीमध्ये साठवायचे साठवून ठेवायचे आणि छोट्या बरणीमध्ये काढून त्या मिठाचा वापर आजपासून आपण सुरू करायचा.
जोपर्यंत हे मीठ संपूर्ण संपत नाही संपल्यानंतर त्यामुळे तुम्ही तुमचा रेगुलर जे छोटं मीठ आहे आयोजित मीठ त्या आयोडीनुक्त मिठाचा तुम्ही पुनर्वापर पुन्हा नंतर त्याचा वापर सुरू करू शकता.
मित्रांनो झाडू असेल मीठ असेल या वस्तूंमध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते तेव्हा हा उपाय तुमच्या जीवनामध्ये धन सुख धनदौलत या सर्व गोष्टी निर्माण करणार आहे घरातून दुःख बाहेर काढण्यासाठी दुःखाचा निपटारा करण्यासाठी घरातून दरिद्रता घालवण्यासाठी रोग निवारण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे.
हे मीठ जसजसं तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य वापरू लागल खाऊ लागल जसं हे मीठ तुमच्या शरीरात जाईल तसतसं तुमच्या शरीरातून सर्व प्रकारचे दरिद्रता सर्व प्रकारची गरीबी आणि निगेटिव्हिटी निघून जाऊ लागते. तुमच्या शरीरामध्ये समृद्धीला आकर्षित करणारी दिव्य शक्ती निर्माण होते.
तुम्ही समृद्धीचे कारक बनता तुमच्याकडे समृद्धी अर्थात धान वैभव पैसा खेचला जाऊ लागतो तर मित्रांनो या छोट्याशा उपायाने तुम्ही निश्चितपणे लाभ घ्या.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.