घरात गरिबी येण्याची 21 कारणे जाणून घ्याल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येकाला मोठं होऊन खूप पैसे कमवून, श्रीमंत राहायचं असते, कष्ट करून धन, संपत्ती मिळवून घरच्यांना सुखी ठेवायचे असते. परंतु काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे तुमचे प्रयत्न थांबतात, घरात नेहमी दारिद्र्य येते, अमंगल, अलक्ष्मी वास करते व घर नकारात्मकतेमुळे भरून जाते.

घरातील प्रत्येक जण हा आपल्या घरात सुख आणि समृद्धी तसेच माता लक्ष्मीचे आगमन सतत आपल्या घरात राहावे असे वाटत असते. त्याच बरोबर अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत रहावा असे सुद्धा वाटते

पण काही अशा चुका आपल्या हातून होतात त्यामुळे आपल्या नशिबाला कष्ट उरते. कितिही काम केले तरी सुद्धा आपल्या हाताला यश मिळत नाही. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत कोणत्या चुका आपल्या हातून होत असतात किंवा कोणत्या चुका आपल्या हातून होता कामा नये.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरात देवघर अवश्य करा तसेच. रोज नित्य नियमाने देवांची पूजा करा. शक्यतो देव घर हे टॉयलेटच्या भिंतीला चिटकून करू नका. तसेच शक्य असल्यास देव घर हे ईशान्य कोपऱ्यात ठेवा. तसेच या गोष्टी करू नका जसेकी औदूंबर, वड आणि पिंपळ या झाड्यांच्या खाली मला किंवा मूत्र विसर्जन करू नका.

अशावेळी जी काही कारणे कारणीभूत असतात, ज्या गोष्टींमुळे ही अवस्था होते अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

लसूण आणि कांदे यांचा थेट सं बं ध केतू ग्रहाशी असती त्यामुळे तुमची ही सर्वात मोठी बाधा ठरेल जर तुम्ही लसूण कांदा यांचे आवरण, छि ल के जर जा ळ त असाल तर, त्यामुळे घरात पैसे येत नाहीत, आले तर टिकत नाहीत.

त्यामुळे केतू दोष निर्माण होतो. झाडूला लक्ष्मी मानली जाते, व गुरुवार हा भगवान विष्णू यांना अर्पित आहे, त्यामुळे गुरुवारी चुकूनही झाडू खरेदी करू नका. सायंकाळी व रात्री जर काही देण्यासारख्या गोष्टी जर कुणी मागत असेल तर अवश्य द्या, नाही म्हणू नका, कारण त्यामुळे तो दोष आपल्या घरी लागतो.

आपल्या जीवनातील मोठ्या जेष्ठ व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला व्यवहार करावा, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतो, जर तुम्ही दुष्ट वागलात तर त्यांचे त ळ त ळा ट तुम्हाला लागतील व तुमचे जीवन अस्थिर बनेल.

पुरुषांनी त्यांचे केस हे जास्त दिवस न लांबणीवर टाकता म्हणजेच 40 दिवसांपेक्षा कमी कालावधीत का पू न घ्यावेत व शनिवारी चुकूनही केस कापू नये.घरातील गरिबी हटत नसते याचं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर वाढलेली असते,

घरातील अडगळ, भंगार, नको असणारे, तुटके फु ट के सामान वेळीच वि ल्हे वा ट लावावे, अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते. घरातील तु टलेल्या वस्तू जरी कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलाव्यात किंवा त्या घरात ठेऊ नये.

जसे की फु टलेला आरसा, तु-टलेली चप्पल, मोबाईल स्क्रीन फु टलेली असे वापरू नये. कपडे घालताना, चप्पल घालताना नेहमी डाव्या हाताचा, पायाचा उपयोग करणे ही एक छोटी गोष्ट जरी असली तरी दोष निर्माण करते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आपल्या हिंदू ध-र्मात उजव्या बाजूला एक वेगळे महत्व आहे ते आपण पाळावे.

तु-टलेल्या कंगव्याने केस विंचरने हे अतिशय चुकीचे आज, ज्यामुळे तुम्ही गरिबी स्वतः ओढवून घेत असता. त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. असे जर तुम्ही केले, या गोष्टी तुम्ही अनावधानाने करत राहिला तर तुम्ही स्वतः तुमचं नशीब खराब करत असता.

बरेच लोक आपल्या घराच्या उंबरावर्ती बसून जेवण करतात तसेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस मुख्य दाराच्या उंबऱ्यावरती बसून इतरांशी वादविवाद म्हणजेच भांडत बसतात अशा घरात सुद्धा माता लक्ष्मीचे आगमन होत नाही.

किंवा घरात आलेला पैसा सुद्धा जास्त काळ टिकत नाही. घरात झोपताना सुद्धा काही नियमनाचे पालन करणे गरजेचे आहे. आपले पाय दक्षिण दिशेला करून कधीही झोपूनये.

सर्वात महत्वाचे ज्या वेळी आपण अशुद्ध असू अशा वेळी आपण देवाची पूजा करे, तसेच कोणत्याही धार्मिक कर्यात भाग घेऊन नये. अशुद्ध म्हणजे काय तर आपण अंघोळ न करता देवाला स्पर्श करणे टाळावे, मंदिरात जाणे टाळावे. जर का आपल्याला सुतक असेल तरी सुद्धा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात .

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!