नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या सोमवती अमावस्या, दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी सजवून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.अमावास्येला पितरांसाठी यज्ञ आणि दान केले जाते.
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजन आणि पूजनाचा उद्देश पूर्ण करतो.
पंचांगानुसार अमावस्या तिथी 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू होईल. 17 जुलै रोजी अमावास्येचा सूर्योदय होईल. म्हणूनच 17 तारखेला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी केली जाईल. 17 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता अमावस्या तिथी समाप्त होईल.
आषाढ अमावस्या सोमवारी आली तर ही दीप अमावस्या सोमवती अमावस्या असेल. म्हणूनच ही अमावस्या विशेष आहे. 17 जुलै, मंगळवार या दिवशी आषाढी अमावस्या आलेले आहे. दीप अमावस्या असंही म्हटलं जातं. ज्यांच्या जीवनामध्ये धनाची कमतरता आहे,
घरात पैसा येत नाही आणि पैसा टिकत नसेल, घरात अशांती आहे, घरातील सदस्य आजारी आहेत त्यांच्यात सतत वादविवाद होतात भांडणं होतात या समस्या टाळण्यासाठी या आषाढी अमावस्या सूर्यास्तानंतर कधीही ज्योतिष उपाय नक्की करा.
यामुळे तुमच्या जीवनात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. त्या मार्गाने तुमच्या घरामध्ये सातत्याने पैसा येत राहील आणि पैसा टिकून राहील. सोबतच घरामध्ये आनंद सुख समृद्धी नांदेल. माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे.
ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी रूपाने वास करते त्या घरात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. प्रत्येकाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असते, पण कष्टाशिवाय ते शक्य नसते.
पण आज आम्ही तुम्हाला सिंदूराच्या अशा काही जादुई युक्त्या सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी मेहनतीत जास्त यश मिळवू शकता. सोमवती अमावस्ये दिवशी गंगास्नान करण्याला फार महत्व आहे.
अमावास्येला पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले जातात त्यासाठी सर्वात फलदायी कोणती अमावस्या असेल तर ती म्हणजे सोमवती अमावस्या होय. जर नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ व गंगा जल टाका आन मग आंघोळ करा.
सर्व दोष पाप निघून जातील. सोमवारी 17 जुलै रोजी अमावस्या आहे, जी अमावस्या सोमवारच्या तिथीला येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू पुराणात सोमवती अमावस्येला फार महत्त्व आहे कारण ही सोमवती अमावस्या वर्षातून फक्त दोन वेळेस येते.
त्यामुळे तिला विशेष अमावस्या मानले जाते. तसेच या अमावस्येला विशेष महत्व आहे, या दिवशी आपल्या आयुष्यातील काही उपाय केल्याने पितृदोष नाहिसे होतात. त्यामुळे या अमावस्येला हा उपाय नक्की करून पहा.
सोमवती अमावस्येला केले जाणारे उपाय अधिक फलदायी ठरतात. या दिवशी तुळशीची यथाविधी पूजा करून सुंदर सुवासिक फुले तुळशीला अर्पण करा व अशी प्रार्थना करा की हे तुळशीमाते,
माझ्या घरातील सर्व सदस्यांना सुखी ठेव, माझ्या घरावर येणाऱ्या अडचणींवर मार्ग दाखव व तुझी कृपा आमच्यावर सदैव राहुदेत, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 108 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालाव्यात. तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात.
तुळशीची अकरा पाने स्वच्छ धुवून घेवून त्याचे बारीक तुकडे करून ते आपल्या घरातील पिठात मिक्स करावेत व ते पीठ स्वयंपाक करण्यासाठी वापरावे. त्यामुळे घरातील दोष कमी होतात.
तसेच तुळशीची पाच पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या. ही पाच पाने रात्री झोपताना उशीखाली ठेवा व भगवंतांना तुमच्या मनातील इच्छा सांगा. सकाळी उठून स्नान उरकून ती पाने वाहत्या पाण्यात सोडा ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखी होईल व तुमच्या अडचणी दूर होतील.
असे छोटे छोटे घरगुती उपाय करून या सोमवती अमावस्येला तुमच्या घराचे दुष्ट गोष्टींपासून रक्षण करा. या दिवशी यथाशक्ती दान केले तरीही चालते. या दिवशी दान केल्याने धनसंचय होण्यास मदत होते. सोमवती अमावस्येदिवशी देवादी देव महादेव,
माता पार्वती व माता तुलसी यांचे पूजन करण्याची सुद्धा प्रथा आहे. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास आपले पितृदोष कमी होतात. आपल्या आयुष्यातील अडचणी,
दोष, बाधा यांच्यापासून मुक्तीसाठी सोमवती अमावस्येदिवशी काही खास उपाय केले जातात. या दिवशी तुलसी मातेचे मनोभावे पूजन करून 108 प्रदक्षिणा घातल्याने आपली आपल्या दोषातून मुक्तता होते अशी मान्यता आहे.
अंगणात तुळस असल्यावर आपल्या घरी सदैव सकारात्मक ऊर्जा वास करते व त्यामुळे घरात वाद होत नाहीत. तसेच रोज सकाळी तुलसी पूजा व सायंकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास आपली भरभराट होते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नेहमी करत जा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.