नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येक माणसाची काहीतरी वेगळी इच्छा असतेच. यामध्ये काही लोक या इच्छा सांगतात, तर काहींना न सांगता करून दाखवायचे असते. कधीकधी कोणालाही सांगावे वाटते, परंतु काही अज्ञात भीतीमुळे हे लोक सांगत नाहीत.
प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात .परंतु प्रत्यक्षात असे कधीच होत नाही. त्या लोकांची इच्छापूर्ती होताना काहीतरी समस्या निर्माण होत असतात.
काहीजण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करून पाहतात आणि तसेच त्याने काही परिणाम न झाल्यास केवळ निराश होत असतात.
पण या तुमच्या प्रत्येक इच्छा तसेच स्वप्ने पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा उपाय केल्यास स्वामी आशीर्वादाने तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
काही वेळा आपल्याला खूप प्रयत्न करून सुद्धा काही मिळत नाही आणि स्वप्न पूर्ण होत नाही. याशिवाय आपल्याला पुढे काय करायचे हे समजत नाही.
तसेच कित्येक वेळा तुमची भक्ती योग्य प्रकारे न झाल्यामुळे हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. यासाठी तुम्हाला हा फक्त एक स्वामी समर्थ महाराजांचा उपाय करायचा आहे.
यामुळे तुमची स्वप्न पूर्ण करण्याची दिशा मिळेल.
तुम्हाला श्री स्वामींचे मार्गदर्शन मिळाल्यास जीवनाला योग्य दिशा मिळेल.
यासाठी तुम्ही घरातील स्वामींच्या फोटो पुढे बसून किंवा स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता.
याशिवाय कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त मनोभावाने आणि विश्वासाने तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांसमोर बसायचं आहे.
हात जोडून स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराज तुम्ही मला योग्य मार्ग दाखवा आणि तुम्ही माझ्या सर्व पडणाऱ्या प्रश्नाचे अर्थ सांगून योग्य उत्तर द्या ,
तुम्हीच मला यश द्या .मी काय करावे हे समजत नाही म्हणून आता तुम्हीच मला सर्वकाही दिशा देण्याचे काम करावे अशी प्रार्थना स्वामींसमोर करायची आहे.
यामुळे तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी स्वामी समर्थ मदत करतील. ज्या अडचणी, संकट तुम्हाला त्रास देतात ,
त्याबद्दल स्वामींना सांगितल्यास आहे, काही भक्तांचा असा अनुभव आहे की ,यानंतर काही दिवसातच स्वतः स्वामी समर्थ कोणत्याही व्यक्तीच्या रुपात येऊन तुमची इच्छा
पूर्ण करतात. तसेच तुमची मदत करून जातात. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील, फक्त तुम्ही मनोभावाने आणि विश्वासाने ही प्रार्थना करायला हवी.
स्वामींचे बोल नेहमीच मनाला उभारी देतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीने कोणतेही काम करताना ते पूर्ण होईपर्यंत स्वामींचे नामजप करावा,
पूर्ण झाल्यावर देखील जसा वेळ भेटेल तेव्हा सतत स्वामी चिंतन करावे, यामुळे आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा चक्र निर्माण होते.
श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या शिष्याची नेहमीच कठोर परीक्षा घेतात व स्वामी माऊली खूप दयाळू कनवाळू आहे
तसेच ती आपल्यावर रागवत नाही तर मायेने गोंजारते. अनेक स्वामी भक्त त्यांचे अनुभव सांगून स्वामींच्या लीला सांगत असतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.