नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, काही गोष्टी शास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही बाजूंनी उपयोगी होतात. यामुळे नक्कीच लाभ होतो. जिवनात खूप साऱ्या गोष्टी यश संपत्ती मिळवण्यासाठी हे उपाय करा.
जर एखाद्या व्यक्तीला आपले शरीर स्वच्छ ठेवायचे असेल तर यासाठी दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक आंघोळ करताना साध्या पाण्याचा वापर करतात ज्याने शरीराचे जंतू नष्ट होत नाहीत.
तर अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा हे मिसळल्यावर कोणते फायदे मिळतात हे जाणून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.
आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि इतर काही औषधी पदार्थ मिसळल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. याचे आश्चकारक असे परिणाम शरीरावर दिसून येतात.
एक बादली पाण्यामध्ये एक चमचा तुरटी पावडर टाकून आंघोळ करा. यामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारते. तणाव आणि मसल्सचे दुखणे देखील दूर होते.
कोणतीही दबलेली नस असेल, कुठेही शरीरात रक्ताभिसरण सुरळीत नसेल तर हा उपाय खूप लाभदायी ठरेल. या पाण्याने अंघोळ केल्यास तुमचं शरीर हलकं होतं,
नसा मोकळ्या होतील व 44 प्रकारचे आजार पळून जातील..तुमच्या शरीरातील 70 हजार नसा मोकळ्या होतील. त्यामुळे हा उपाय नक्की करा. यासाठी तुरटी जी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो ती लागेल.
तिची पावडर करून फक्त एक चमचा आंघोळीच्या पाण्यात तापवताना टाका.. अंघोळ करताना थोडं पाणी जरी शरीरात गेलं तरी त्याचा फायदाच होईल. एक वेळेस अंघोळीसाठी साधारण 20 ग्रॅम तुरटी घ्या.
तिची पावडर पाणी गरम होत असताना त्यात टाकावी. अंगाला घाम येणे, वास येणे, खाज सुटणे यासारख्या समस्यांवर एक जालीम उपाय म्हणजेच तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे.
शरीराचा मसाज केल्यासारखे वाटते कारण यामुळे स्नायू लवचिक बनतात. थोडं पाणी उकळण्यासाठी गॅस वरती ठेवून त्यामध्ये तुरटी टाका तेव्हा पाण्याचा रंग बदलेल.
पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट जे मांसपेशी असतात त्या जर आकुंचन पावल्या तर त्या प्रसरण पावतात त्यामुळे स्नायू लवचिक बनतात. हे पाणी थोडफार तोंडात जात जेव्हा तुम्ही चूळ भरता तेव्हा त्यामुळे तोंडचा वास येत नाही,
हृदय निरोगी राहते, केस व्यवस्थित वाढतात व रक्ताभिसरण सुरळीत होते. यानंतर आहे ते म्हणजे कडुलिंब, एक ग्लास पाण्यामध्ये आठ-दहा लिंबाची पाने उकळून नंतर हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात टाका.
स्किन इन्फेक्शन आणि सूज दूर होते. जर लिंबाची पाने नसतील तर मेडिकल मध्ये गोळ्या मिळतात त्या 2 टाका, या पाण्याने महिन्यातुन 2 ते 4 वेळेस अंघोळ मेल्यास कसलेच शारीरिक इन्फेक्शन होणार नाही.
शरीर निरोगी व स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपाय करून पहा. गुरू ग्रह हा आपल्या जीवनातील अडचणी कमी करतो, विवाहित जीवनातील पती पत्नीतील भांडण दूर होण्यासाठी सुद्धा गुरुची उपासना केली जाते,
गुरूंची कृपा यासाठी गुरूवारी उपवास देखील ठेवतात. गुरुवार च्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, किंवा कोणतेही फिक्या रंगाचे, तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ सेवन करणे शास्त्रा नुसार योग्य मानले जाते,
जसे की वरण, बेसन लाडू, आंबा बर्फी, आंबे, पपई इ. तसेच या दिवशी हळदीचे उपाय विशेष करून केले जातात, आयुर्वेदिक रित्या जशी हळद खूप गुणकारी आहे तशीच ती आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यासाठी सुद्धा आहे.
हळदीमध्ये दैवी शक्ती, पावित्र्य मोठ्या प्रमाणावर असल्याने ती आपल्या जीवनात सुखासाठी उपायकारी ठरते. हळदीमुळे नजरदोष नाहीसे होतात, म्हणून तर लग्नात लग्न होण्या अगोदर नवरा नवरीला हळद लावली जाते,
त्यामुळे त्यांना बाधा होत नाही. तुमच्या घरात जर खूप नकारात्मक ऊर्जा भरली आहे किंवा सतत काहीतरी वाईट घडतंय अस वाटतं असेल तर तुम्ही हे उपाय गुरुवारी अवश्य करा.
गुरुवारच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने विशेष लाभ मिळतो. जर तुम्हाला अस वाटत असेल की तुम्हाला कोणती तरी बाधा झाली आहे किंवा नजरदोष तुमच्यावर झाला आहे
तर अशा वेळी नक्कीच तुम्ही हा उपाय करा कारण शंका खूपच त्रास देते. गुरुवारी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमूटभर हळद टाका
व त्याने अंघोळ करा, तुम्हाला प्रसन्न वाटेल व सर्व दोष निघून जातील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.