नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 25 जून, वर्षातील सर्वात मोठी अंगारकी चतुर्थी पूजा कशी करावी?..
आपल्या संपूर्ण घरावर सतत कोणती ना कोणती अडचण किंवा संकटे येत असतात आणि त्यामुळे संपूर्ण परिवाराला या गोष्टीचा
त्रास होत असतो.
तसेच काही लोक या संकटांमधून जात असतात. तेव्हा आपण खूप प्रयत्न करून देखील ही अडचणी आणि संकटे काही पिच्छा सोडत नाहीत. एका मागोमाग येतच राहतात. त्यामुळे यावर एक आपण हा महत्त्वाचा उपाय केल्यास ही संकटे कायमस्वरूपी दुर होतील.
तसेच असे सांगितले जाते की, हा उपाय फक्त स्त्री यांनी करायला पाहिजे. या उपायासाठी आपल्या घरातील या स्त्रियांनी मग त्या विवाहित किंवा अविवाहित स्त्री ही हा उपाय केल्यास चालते.
या उपयामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट किंवा अडचणी येणार नाहीत.हा उपाय विवाहित महिलांनी केल्यास त्यांच्या पतीवर तसेच मुलावर आणि घरातल्या सगळ्या सदस्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची संकट निर्माण होणार नाहीत.
याशिवाय हा उपाय अविवाहित महिला केल्यास , त्याच्या घरावर संकट किंवा अडचणी येणार नाही. याचबरोबर हा उपाय केल्यास आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही ,तसेच वाईट शक्ती प्रवेश करत नाही.
परिणामी यामुळेच घरात कोणतेही संकट आणि अडचणी येत नाहीत. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी, सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून झाल्यावर ,एका ताब्या शुद्ध पाणी घेऊन आणि त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा च्या बाहेर ते पाणी शिंपडायचे घ्यायचे आहे.
आपल्या दारामध्ये रातभर जी नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार होत असते.ती ऊर्जा सकाळी आपल्या घरात प्रवेश करत असल्याने आपल्या घरात त्यामुळे दारिद्र्य येण्याची शक्यता असते.
त्यामुळे जेव्हा सकाळी उठल्यानंतर तांब्याने दारात किंवा अंगणात पाणी शिंपडल्यास , त्या वाईट ऊर्जा तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते,म्हणून हा उपाय करणे गरजेचे आहे. रोज सकाळी उठून अवश्य करावा.
हा उपाय केल्यास तुम्हाला नक्की लाभ मिळनार आहे.त्यामुळे तुमच्या दरवाज्यातून येण्याऱ्या, बाहेरील सर्व प्रकारच्या वाईट आणि तांत्रिक गोष्ट नष्ट करण्याची क्षमता या उपाय मध्ये आहे .
कोणत्याही प्रकारची वाईट आणि तांत्रिक शक्तीचा परिणाम आपल्या घरावर होणार नाही.मग परिणामी आपल्या घरावर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. तसेच हा उपाय कोणत्याही वयोगटातील महिलांनी केला तरी ,यांचे योग्य परिमाण आपल्या भेटत असतात.
तसेच दररोज गणेश बाप्पाची विशेष पुजा करतांना, बरेच लोक एका भांड्यामध्ये कोमट पाणी किंवा थंड पाणी घेऊन, त्यामध्ये सगळे देव घेऊन , त्यानंतर बाप्पाची मूर्ती किंवा फोटो घेऊन ,
त्यात स्वच्छ धुवून तेल पुसून त्यावर नंतर अष्टगंध , देवीला हळदकुंकू लावून त्यांची पूजा करत असाल,तर स्वामींची पूजा किंवा त्याचे अभिषेक करत असतांना किंवा स्वामींचा फोटो पूजन करतेवेळी, त्या वेळेत आपण हा पवित्र मंत्र गणेश चरित्राचे पठण करायचे आहे.
आपली सगळी पूजा होउपर्यत हल्या मंत्राचा जप करावा. यामध्ये बाप्पाच्या मूर्ती पाण्यात ठेवून, तिला चांगलं धुवून तसेच त्यानंतर ती मूर्ती एखादी स्वच्छ कापडाने पुसुन घ्यायची
आणि मग ती मूर्ती तिच्या स्थानांवर ठेवुन, त्या मूर्तीला अष्टीगंध लावून, फुलं ठेऊन तिची मनोभावे पूजा करावी, तसेच ही सर्व पुजा होईपर्यत आपण या मंत्राचा जप केला पाहिजे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.