घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहण्यासाठी, हे उपाय करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, घरात कायम सुख-समृद्धी राहण्यासाठी हे उपाय करा. 

एक दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर काहीतरी देवाचे करावे पूजा स्तोत्रपटन पोथी वाचन करावे. 

दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास तेव्हा त्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. 

तीन रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. 

चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमटे स्वच्छ करावी घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्याने धुवावेत दरवाज्याला लावलेल्या सुकलेल्या माला निर्माण केर कचरा योग्य वेळी काढून टाकावे. 

पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात झोप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे चांगले. 

सहा दिवे लागलेला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय धूप लावावी रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी. 

सात दिवे लागलेला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी. 

आठ दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलली किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे. 

नऊ घरामध्ये कुठेही कचरा धुळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे. घरात ठेवू नये. 

दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारे प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. 

अकरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावी तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे.

बारा आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा. 

13 घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्नपाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. 

14 दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादे रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवावी. हळदीकुंकू व्हावे त्यातील एक शंभर रुपये देवा जवळीलच एका डब्यात जमा करावी सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई इत्यादी तसेच आपल्या घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी. 

15 घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसांचे पंधरा दिवसांचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आजच बनवायचे आणि आजच खायचे असे करू नये. 

सोळा घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. 

17 घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी घरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे. 

अठरा घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणी शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावी घरातील स्वच्छता ग्रहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे. 

19 घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरातील कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या हा येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी. 

20 घरामध्ये सगळे सहन वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलाचार करत राहावं. 

मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!