साखरेच्या डब्यात ठेवा ही 1 वस्तू, पैसा इतका येईल की …

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, काही छोटे उपाय आपण नक्कीच करून बघावेत. ज्यामुळे भरपूर बरकत होईल. पगार जेंव्हा होईल तेंव्हा तुम्ही तो एक दिवस तरी निदान 1 हजार तरी देवघरात ठेवा व नंतर विनियोग करा.

10 रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटेचा पिरॅमिड बनवून तो नेहमी पाकिटात ठेवा खर्च कधीच करू नका. तसेच केवड्याच्या अत्तर तुम्ही दर मंगळवारी हनुमान मंदिरात मूर्तीला लावून यायचं. वर्षातून एकवेळ तरी सह परिवार कुलदैवत दर्शन घ्यायचे. यामुळे नक्कीच लाभ होईल.

हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करावा, रात्री झोपताना जो विचार करत असतो तोच विचार व स्वप्न आपल्याला रात्री दिसत मग तुम्ही वाईट विचार केला तर अशुभ स्वप्न व चांगले विचार, जप केला तर शुभ स्वप्न, भास होतील.

कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. पूर्णपणे एकाग्र होऊन करा. उपाय करण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेच नाव घेऊन आपल्या अंगावरती थोडेसे गंगाजल शिंपडायचे आहे आणि खाली बसून पूर्वेकडे आपले मुख करायचे आहे.

ज्यांना पैसा हवा आहे अशा लोकांनी उत्तर दिशेला मुख करून बसा. उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे. भगवान कुबेर धनाची देवता आहेत. सर्व प्रकारचा धन, पैसा हा कुबेरांकडे असतो. मात्र तो प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी लागते.

ज्यांना जीवनात भरपूर पैसे हवे आहेत, व्यापारामध्ये तेजी हवी आहे अशा लोकांनी उत्तरेकडे मुख करायचे आहे. ज्यांना शत्रू त्रास देतात, शत्रू पिडा आहे त्यांनी दक्षिण दिशेकडे मुख करा. पूर्व दिशा इतर सर्व गोष्टींसाठी बरोबर आहे.

त्यामुळे इतर सर्व गोष्टींसाठी पूर्वेकडे मुख करून बसायचे आहे. पूर्व दिशेकडे बसल्यानंतर पहिले 1 ते 2 मिनिटे आपण आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. श्वास घ्यायचा व हळुवार सोडायचा.

अगदी ध्यान जसे आपण करतो तसेच ही क्रिया करा, यामुळे तुमचे मन शांत राहील व चलबिचल होणार नाही. त्यानंतर डोळे उघडा , आपल्या उजव्या हाताच्या अंगट्या जवळच्या बोटाने हवेत त्रिकोण काढायचा आहे

आणि त्रिकोण काढल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती अगदी शांतपणे बोलून दाखवायची आहे. हा उपाय फक्त एका वेळेस एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. हा उपाय करताना मनामध्ये कोणतेही दुसरे विचार नकोत.

एकाग्र चित्त असणे केवळ हाच नियम आहे. अगदी ठाम पणे ईच्छा बोलून दाखवा. त्यानंतर आपण आपले डोळे बंद करायचे आहेत आणि 5 मिनिटे ‘ओमकार मंत्राचा’ चा जप करायचा आहे. आपण जर 108 वेळा जप केला तर अतिउत्तम आहे.

कारण मंत्र पूर्ण फलदायी ठरेल. ओंकाराचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला माहीतच असेल. त्याची महिमा फार आहे व त्याचा लाभ देखील लगेच होतो. याच ध्यान अवस्थेत राहून पूर्णपणे बाहेर न पडता तुम्ही शांत झोपी जा.

जर रोजच हा उपाय केला तर आपल्या जीवनातील खूप गोष्टी साध्य करण्यासाठी मदत होईल. 108 ही एक संख्या आहे जीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. तसेच देवादी देव महादेव यांची आवडती संख्या मानली जाते.

इतकेच नाही तर बौद्ध धर्मानुसार, असे म्हटले जाते ,की एखाद्या व्यक्तीच्या मनात एकूण 108 प्रकारच्या भावना उद्भवतात. या दुनियेत इतके तंत्रज्ञान विकसित होऊनही या प्रकृतीमध्ये अजूनही अशी काही रहस्य आहेत, इतक्या गुप्त शक्ती लपलेल्या आहेत त्याच्यापर्यंत मानवाची शक्ती,

तसेच आधुनिक विज्ञान अजून पर्यंत पोहोचले नाही. आपल्या दैनदिन वापरातील काही वस्तू इतक्या महाशक्तिशाली असतात की त्याचा योग्य वापर केला तर आपल्याला फायदा अवश्य होऊ शकतो.

आपल्याला एखादी गोष्टी जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या गोष्टी पूर्ण ग्रहण करायला हव्यात कारण त्या गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. 108 वेळा जर तुम्ही कोणतेही काम सातत्याने केलं तर ते काम पूर्णत्वास जात असते,असे सांगितले जाते. आपली संपूर्ण मानवजात ही पूर्ण बारा राशींमध्ये विभाजीत झाली आहे आणि या राशींवर 9 ग्रहांचा प्रभाव पडत असतो

यातून 108 या शुभ संख्येची निर्मिती होते ,तसेच 108 मध्ये 1आणि 8 याची 9 बेरीज येतें आणि 9 ही संख्या शनि ग्रहाशी निगडित मानली जाते. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह उच्चस्थानी असतो तेव्हा प्रॉपर्टी,मालमत्ता,पैसा हे मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते.आजचा आपला उपाय हा वैज्ञानिक दृष्ट्या आहे.

पण हा उपाय सातत्याने केला पाहिजे. हा उपाय शक्यतो रात्री करा. या उपयासाठी 108 ही संख्या आहे ती आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी लिहायची आहे. त्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल आणि विना केमिकलच्या कुंकूची गरज आहे. कारण तंत्रशास्त्रात मोहरीच्या तेलाला फार मोठे महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

तसेच एक तांबे धातूची काडीची आवश्यकता आहे. तांब्याच्या धातूचा मंगळ ग्रहाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्याला आठवड्यातील कोणत्याही दिवशी रात्री झोपताना आपल्या कंबरेवरील नाभीखाली आपण मोहरी तेलामध्ये कुंकू मिक्स करून अगदी व्यवस्थित 108 ही संख्या आपल्या बेंबीच्या खाली लिहायची आहे.

त्यानंतर मोठ्याने श्वास घेऊन आपली कोणतीही इच्छा व्यक्त करायची आहे. असेच शांतपणे पाच ते दहा मिनिटे आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये राहायचे आहे. हा उपाय सलग सातत्याने दोन-तीन आठवडे केल्यास आपल्याला जाणवेल की आपली इच्छापूर्ती होत आहे आणि तसेच हा उपाय स्त्री-पुरुष किंवा लहान मुले देखील करू शकतात.

पितळेच्या भांड्यात दोन जायफळ टाकून ते पितळेचे भांडे वडाच्या झाडाखाली पुरायचे आहे. याने वडाच्या झाडात जे अदृश्य शक्ती आहेत. त्या अदृश्य शक्ती आपल्या इच्छा पूर्ण करतील. म्हणून त्यांना जायफळ दिलेले आहे. तंत्र मंत्र शास्त्रातील हा प्रभावशाली मंत्र आहे. पितळेच्या भांड्यात दोन जायफळ ठेवून पुरायचे त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

वशीकरणसाठी देखील तुम्ही वापर करू शकता. जायफळ घासून जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या हाताने त्याच्या कपाळाला जर गंध लावला तर समोरचा व्यक्ती तुमच्या वशमध्ये येईल. तुमचे प्रेम तुमच्यावर रागावले असेल किंवा एखाद्या स्त्रीचा पती तिच्यावर रागावला असेल, एखाद्या पुरुषाची पत्नी त्यावर रागावली असेल.

दोन जायफळ आपल्याला तुळशीच्या झाडाच्या बुडाशी आपल्याला पुरायचे आहेत. 24 तासांसाठी आपण हे जायफळ तुळशीच्या झाडाच्या बुडाशी पुरले नंतर 24 तासांनंतर ते बाहेर काढायचे आहेत. हे स्वच्छ धुवून आपण आपल्या तिजोरीत, गल्ल्यात किंवा पर्समध्ये जायफळ ठेऊ शकता.

याने प्रचंड असा धन संचय खेचण्याचा उपाय आहे. तुळशीच्या बुडाशी जावून हे जायफळ पवित्र झाले आहे. हे जर पैशाजवळ ठेवले किंवा दाग दागिन्यांजवळ ठेवले सोन्याचा सोन्या कडे खेचणारा, पैशाला पैशाकडे खेचण्यासाठी मदत करते. प्रभावी असे हे जायफळ आहे. लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते.

जायफळ आपण तिजोरीत ठेवून बाहेरची लक्ष्मी आपण आपल्या घरात खेचू शकतो. इतके शक्ति शाली असे हे जायफळ आहे. प्राचीन काळापासून जायफळचे उपाय होत आलेले आहेत. संपूर्ण श्रद्धेने आणि मन लावून जर हे उपाय केलेत तर नक्की याचा फायदा होईल. तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही येईल.

हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तवर यथोचित पूजा अर्चा करून यातील एक जरी उपाय केला तरी चालेल. पण मित्रानो ब्रह्मचर्यचे पालन करा. स्त्रीने पाच दिवस झाल्यावर हा उपाय केला पाहिजे. असे हे नियम पाळायचे आहेत. तामसी अन्न खायचे नाही. आणि नॉनव्हेज म्हणजे चिकन वैगरे खायचे नाही. आपण पवित्र असेल तर हा पवित्र उपाय आपल्याला फायद्याचे ठरेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!