नवरात्रीत करा हा मनी बाउल, लाख नाही करोडो मिळतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी सुपारीच्या पानांचा उपाय करून तुम्ही तुमच्या मनोकामना तर पूर्ण करू शकताच पण अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. फक्त लक्षात ठेवा की सुपारीसाठी जे काही उपाय केले जातात ते दिवसातून एकदाच करा. म्हणजेच नवरात्रीत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे उपाय करा.

पैशाचे संकट असो किंवा वैवाहिक जीवनातील समस्या असो किंवा शत्रूंचा प्रभाव असो, तुमचे कमी महत्त्व किंवा आदर नसणे इत्यादी समस्यांवर मात करता येते. शुभ कार्य सुरू करण्यासाठीही खाऊच्या पानांचा उपयोग होतो. देवीच्या पूजेमध्ये खाऊच्या पानांनी विशेष मनोकामना पूर्ण करता येतात.

नवरात्रीच्या पूजेमध्ये खाऊच्या पानांचे खूप महत्त्व मानले जाते.नवरात्रीच्या रोज संध्याकाळी कापूराने लक्ष्मीची आरती करा. यानंतर नवरात्रीच्या रोज संध्याकाळी कापूराने लक्ष्मीची आरती करा.

यानंतर सुपारीच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण करा. नवरात्रीनंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री हा प्रयोग करत राहा. पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण करा. नवरात्रीनंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री हा प्रयोग करत राहा.

सकाळी देवीची विधिवत पूजा करा आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर सुपारीच्या पानांचा उपाय करा. गुलाबाच्या 11 पाकळ्या देवीच्या पायाजवळ सुपारीच्या पानावर ठेवून देवीला अर्पण करा.

प्रथम देवीच्या पायावर सुपारीचे पान ठेवा आणि गुलाबाच्या पाकळ्या एक एक करून ठेवा आणि देवीला तुमची समस्या किंवा इच्छा सांगा.जर तुमची अशी काही इच्छा असेल जी पूर्ण होऊ शकत नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊन त्यावर दोन लवंगा ठेवा

आणि दोन्ही हातांनी वाहत्या पाण्यात टाका.जीवनात प्रगती किंवा कामात यश मिळवायचे असेल तर सुपारीचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावा.

आता नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी संध्याकाळी देवीच्या पूजेमध्ये अर्पण करा आणि झोपताना हे सुपारी सोबत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पान मातेच्या मंदिराच्या मागे ठेवावे.जर तुमचे शत्रू वाढत असतील किंवा तुमचा आदर कमी होत असेल किंवा तुम्हाला कोणी महत्त्व देत नसेल तर

नवरात्रीमध्ये पहाटे 4 ते 6 च्या दरम्यान माँ भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी यांचे ध्यान करून सुपारीच्या पानाच्या मुळाला घासून तिलक लावा. कपाळावर लावा.जर तुमच्या घरात नकारात्मकतेचा प्रभाव वाढत आहे असे वाटत असेल तर सुपारीच्या पानावर केशर किंवा हळद ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गाजींच्या नावाचा पाठ करा.

देवघरात एक रुपयाचा शिक्का ठेवाल तर देवी माता साक्षात तुमच्या घरी येते. सगळ्यात मोठी पंचमी आहे आणि या पंचमीला ललितापंचमी असे म्हणतात. खास करून हा दिवस नवरात्रीचा पाचवा दिवस मानला जातो आणि नवरात्र मध्ये मोठी पंचमी म्हणजेच ललिता पंचमीचे खूप महत्त्व असते.

ललितापंचमीच खूप जास्त महत्व असते जसे आपण अष्टमी नवमीला मोठ्या पद्धतीने उपवास करतो व त्यानंतर कुमारिकांचे जेवण करतो , त्याच पद्धतीने हा पंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो, याच दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक रुपयाचा शिक्का या पद्धतीने ठेवायचा आहे.

एक रुपयाचा शिक्का ठेवण्या ऐवजी या जागेवर 11 रुपये 21 रुपये 51 101 ठेवू शकतात, एक रुपयाचा शिक्का यासाठी की कोणीही कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकेल,

कारण प्रत्येकाकडे एक रुपया असतोच म्हणून तुम्हाला एक रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे आणि या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, सकाळी/दुपारी/ संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करा.

जर खरे असेल तर घराच्या समोर बसा. अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर बसा आणि यापैकी काहीच नसेल तर फक्त देवघरासमोर बसा. एक रुपयाचा शिक्का देवघरात ठेवा. त्यानंतर त्याचे पूजन करा.

हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजन करा. अगरबत्ती दिवा लावून त्यानंतर आपल्या हातात घ्या, उजव्या हातात घ्या आणि बोला की, हे देवी माता आमच्यावर कृपा करा, आमच्या घरात बरकत असुदेत,

सुख-समृद्धी राहूदे, आम्हाला प्रत्येक कामात यश लाभू दे, आमची प्रगती कर अशी प्रार्थना करायचे आहे आणि पुन्हा तो शिक्का देवघरात ठेवून द्यायचा आहे आणि दहा तारखेस दिवसभर रात्रभर तो सिक्का देवघरातच राहू द्यायचा .

दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून तो शिक्का तिथून उचलायचा आहे आणि आपल्या ऑफिस मध्ये, दुकान असेल तर दुकानाचा गल्ला असतो तिथे ठेवायचा आहे,

महिला असतील तर महिलांनी पर्स मध्ये ठेवलं तरी चालत. पुरुषांनी आपल्या पाकिटात ठेवला तरी चालतो, तुम्ही कुठेही ठेवू शकता. तुम्हाला इच्छा असेल तिथे तुम्ही ठेवा व हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की आणि लाभ होईल.

दुसरा उपाय असा की तुम्हाला एक काचेची वाटी घेऊन त्यात अखंड तांदूळ भरा. नंतर त्यावर कॉफी पावडर पसरवा नंतर त्यावर दालचिनी पावडर पसरवा.

नंतर एक कोणतीही कितीही रुपयाची स्वच्छ नोट घेऊन त्यात 1 लवंग टाकून त्यावर थोडी दालचिनी पावडर टाकून गुंडाळी करून मौली बांधा.

ते आता उभे करून वाटीत रुत्वा नंतर 1 भोजपत्र घेऊन तुमची शुभ इच्छा लिहून गुंडाळी करून वाटीवर ठेवा. मनापासून प्रार्थना करा. हा उपाय 1 आठवडा वाटी ठेवायची. नंतर तांदूळ पक्षांना द्या भोजपात्र जाळा व परत दुसऱ्या आठवड्यात प्रोसेस करा.

जोवर इच्छा पूर्ण होत नाही किंवा पूर्ण झाली तरी दुसरी इच्छा असतेच ती तुम्ही धरून परत उपाय कायम करू शकता. यामुळे काय होईल तुमचं पैसा संपत्ती देव माता व्यवसाय यावर नेहमी लक्ष राहील. आणि ईश्र्वराशी जोडले जाल व प्रगती होत राहील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!