गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी यावर घरगुती उपाय, 100% आराम देणारा खात्रीशीर उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, बऱ्याच व्यक्तींना कंबर दुखणे, पाठ दुखणे, तसेच बऱ्याच व्यक्तींना गुडघे दुखी, सांधे दुखी आजार असतात. यासोबतच बऱ्याच व्यक्तीचे हाडे ठिसूळ असतात आणि कमकुवत असतात. अशा व्यक्तींचे हाडे मजबूत करण्यासाठी आज आपण घरी सहज उपलब्ध होणारा उपाय पाहणार आहोत.

हा उपाय आपण पाहणारच आहोत, दिवसभर काम केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना हे सर्व आजार पाहायला मिळतात किंवा अशा समस्या संध्याकाळी बाहेरून आल्याबरोबर जाणवतात. अशा उपायासाठी आपल्याला लागणार आहे खसखस जी सहज उपलब्ध होते तसेच लागणार आहे सहज उपलब्ध होणारी खडीसाखर.

हे पदार्थ सहज मिळतात.आपल्या घरी जे हे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याच्या मदतीने आपल्याला ही खडीसाखर एकदम बारीक कुटून घ्यायचे आहे. हा उपाय कसा करायचा ते पहा, साधारणतः एक चमचा खसखस घ्या आणि तेवढीच खडीसाखर घ्या हे दोन्ही मात्रा समप्रमाणात घ्या.

एकजीव करा आणि ही एकजीव केलेले रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ज्याही व्यक्तींना या समस्या आहेत अशा व्यक्तींना खायला द्या. हे खाल्ल्यानंतर ज्यांना ही कंबर दुखीचा त्रास, पाठदुखीचा त्रास, गुडघेदुखी, सांधेदुखी होते अशा व्यक्तींचं गुडघेदुखी सांधेदुखी तीन दिवसात पन्नास टक्के कमी झालेले पाहायला मिळेल.

कंबर दुखणे, पाठ दुखणे, पाठ ताठने, अचानक नस दबणे या सर्व समस्या हे शंभर टक्के कमी होतात. तुम्ही हा उपाय करून पहा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. आयुर्वेदिक घटक असल्यामुळे कसलाही साइड इफेक्ट नसणारा हा उपाय आहे.

खसखस मध्ये असणारे घटक पोटॅशियम, कॅल्शियम, आयरण, मॅग्नेशियम, विटामिन बी यासोबतच ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असते. शरीरातील हे सर्व आजार कमी करण्यास फार उपयुक्त असतात.

म्हणून हा उपाय प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा बऱ्याच व्यक्तींच्या हात पायांना आग होते.अशा व्यक्तीने जर खडीसाखर आणि लोणी समप्रमाणात घेऊन जर त्या जागी लावलं होतं.

जागा एकदम थंड पडते, ही समस्या कमी होते यासोबतच दिवसातून केव्हाही फक्त एक कच्ची केळी खा, या केळीचा चमत्कार पहा. आपल्या सांध्यांना वंगण लागत, वंगण मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या हाडे मजबूत नसतात हाडे ठिसूळ असतात.

हाडे मजबूत होण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. या केळी मध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम चे खूप सारे प्रमाण असतं. यामुळेच आपल्या शहरातील बऱ्याचशा व्याधी कमी करता येतात. ती कच्ची केळी खाल्ल्यानंतर हे तर आजार कमी होतच यासोबतच ही कच्ची केळी मदत करते वजन कमी करण्यास.

यासोबतच बद्धकोष्ठता समस्या असणाऱ्यांना बद्धकोष्ठता कमी होते. भूक नियंत्रणात येण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. या सोबतच मधुमेहाची फर्स्ट स्टेज असेल तर हे मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी ही कच्ची केळी फार उपयुक्त आहे.

पचन सुधारते आणि हाडे एकदम मजबूत होतात अशा या कच्च्या केळ्याचे फायदे आहेत. असे हे उपाय प्रत्येक व्यक्ती घरी सहज करू शकते. 100% खात्रीशीर हे उपाय नक्की करून पाहा.

दुसऱ्या उपयात आपल्याला एका वनस्पतीचे पान वापरायचे आहे. आणि ह्या पानाचा आपण ७ दिवस जर उपयोग केला तर मित्रांनो तुमची गुडघेदुखी, सांदे दुखी, मनगट दुखी, पाठदुखी ह्यांसारख्या समस्यांपासून दूर राहचाल. आजकाल वृद्धच नाही तर तरुणांना देखील समस्या उद्भवतात.

हि समस्या का होते तर आपल्या शरीरातील कमी असलेल्या कॅलसियम मुळे. आपली जी हाडे आहेत ती कमकुवत होण्यामुळे या प्रॉब्लेम्स ला आपल्याला सामोरे जावे लागते. लोक औषध खातात.

वेगवेगळे पेनकिलर्स घेतात परंतु ह्याचा म्हणावा असा फरक पडत नाही. किंवा जर आपल्याला ह्याचा कायमचा उपचार करायचा असेल तर ह्याला आयुर्वेद हाच एक उपाय आहे.

ह्या आयुर्वेदाने ह्या निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. फक्त आपल्याला त्याची माहिती नसते. आज आपण आपल्या लेखात ज्या वनस्पतींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती आपल्या परिसरात अनेक ठिकाणी आढळते.

परंतु त्याचा फायदा आपल्याला माहिती नसावा. आपण ज्या वनस्पतींबद्दल एवढे बोलत आहे ती वनस्पती आहे रुई ची वनस्पती.रुई आपल्याला माहिती असेल हि वनस्पती काई दुर्मिळ वनस्पती नाही.

ती अगदी शेतात आपल्या आसपास मिळत असते म्हणून मित्रांनो सांधेदुखी आपल्याला गायब करायची असेल आपल्याला ह्या दुखण्यापासून संपूर्ण बरे व्ह्याच असेल तर ह्या वनपस्तीचा अगदी एक एक भाग अत्यंत उपयुक्त आहे. जसे कि त्याचे फुल, पान जी फांदी आहे ती व मूळ देखील.

आजच्या आपल्या उपायात मात्र आपण रुईचे पान वापरणार आहोत. काय करायचे आहे ते म्हणजे. २ रुईचे पाने आपल्याला घ्याची आहेत आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्याची आहेत. कोरडी केल्यानंतर पानाचा जो आतला भाग आहे त्या आतल्या मऊ भागावर आपल्याला एक पदार्थ लावायचा आहे ते म्हणजे मोहरीचे तेल.

मोहरीचे तेल हे आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या किंवा कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये मिळेल. ह्याचे तेल हे सांधेदुखीवर खूप परिणामकारक ठरते असे हे तेल आपण घेऊन पानाच्या आतल्या बाजूला लावायचे आहे

व असे हि पाने आपण तव्यावर ठेवायची आहेत. असे हि पाने आपण खूप जळूपरेंत किंवा काळे होईपरेंत गरम करायची नाहीत तर आपण ती थोडीच गरम करून लगेच अशी गरम झालेली पाने आपल्या दुखतोय त्या भागावर लावायची आहेत

जसे कि गुडघे, मनगट, पाठ, मान इत्यादी.हा उपाय आपण रात्री करायचा आहे. जेणेकरून हि पाने आपल्या दुखणाऱ्या भागावर रात्रभर राहतील. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण हि पाने काढून टाकायची आहेत.

हा उपाय आपण दिवसातून दोनदा केला तरी चालेल तुम्हाला फक्त हा उपाय एक आठवडा करायचा आहे. रुईचे पण हे अत्यंत परिणामकारी ठरते. गुढघे, सांधेदुखी, पाठदुखी, मणकादुखी इत्यादि सर्व ह्या उपायाने थांबेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!