1 ऑगस्ट, अधिक श्रावण पौर्णिमा, इथे जाळा हे, 2 तासात 1 लाख मिळतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भगवान विष्णू स्वतः पौर्णिमेला स्नान, अर्घ्य, तर्पण, जप, पूजा, कीर्तन आणि दान करून जीवांना ब्रह्मघट आणि इतर कर्मांच्या पापांपासून मुक्त करून जीव शुद्ध करतात. या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा फलदायी असल्याचे शास्त्रात सांगितले आहे.

परात्पर भगवान श्री नारायण यांनी आशीर्वादित केलेल्या पुरुषोत्तम महिन्याच्या काळात श्रीमद भागवत पठण, कथा श्रवण, श्री विष्णु सहस्त्रनाम, श्री राम रक्षास्तोत्र, पुरुष सुक्ताचे पठण, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय या मंत्रांचा जप मनुष्याला पात्र बनवतो.

श्री विष्णूच्या कृपेसाठी. या महिन्यात नि:स्वार्थ भावनेने केलेल्या जप-तपश्चर्या, पूजा-पाठ, दान-पुण्य, कर्मकांड आदींचे महत्त्व सर्वाधिक आहे. परोपकार सेवा, असहाय्य लोकांना मदत करणे, वृद्धांची सेवा करणे, वृद्धाश्रमात अन्न, कपडे, औषधे दान करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके दान करणे, कथा संत आणि महात्मांना धार्मिक पुस्तके दान करणे

हे पुण्य मानले जाते. या महिन्यात केलेला नामजप, दानाचा लाभ जन्मानंतर जन्मापर्यंत दात्याकडे राहतो. घरातील मंदिरात ठेवलेल्या लाडू-गोपाळ आणि विष्णूच्या इतर रूपांच्या मूर्तींवरही तुळशीमंजिरी अर्पण करावी.

महिनाभर हे करणे शक्य नसेल तर अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दान-दान केल्याने पुण्यचे अनेक पटींनी फळ मिळू शकते. पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो.

पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.

तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल.आपल्या घरातील कटकटी असतील, भांडण असेल वाद-विवाद असेल, एकमेकांचे पटत नसेल किंवा पती-पत्नीचे पटत नसेल

तर तुम्ही सुद्धा पौर्णिमेला रोजी हा सगळ्यात मोठा उपाय नक्कीच केला पाहिजे.कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी रात्री उंबऱ्यावर ही 1 वस्तू जळल्यास वर्षभर छप्परफाड पैसा बरसेल, तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी वाढेल,

सुख-समाधान वाढेल तसेच आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील. तुम्हाला माहीत असेल की, आपल्या घरामध्ये जी काही प्रवेश करीत असते, मग ते काही वाईट, चांगले असू शकते किंवा अशुभ किंवा अशुभ असू शकते. ते सगळं काही आपल्या मुख्य द्वारातून आपल्या घरात प्रवेश करीत असते.

तर आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्यावर ही वस्तू जाळायची आहेत. या दिवशी संध्याकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस तुम्हाला ही वस्तू तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर जाळायची आहे.

या उपायासाठी तुम्हाला एक म्हणजे हिरवा किंवा भीमसैनि कापूर आणि दुसरं म्हणजे लवंग अश्या 2 वस्तू लागतील. तुम्ही एक वाटी घ्यायचे आहे ती वाटी तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे.

जर उंबरठा लाकडाचा असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये कापून ठेवून लवंग जाळू शकता आणि जर उंबरठा लोखंडाचा किंवा फरशी असेल तर तुम्ही फरशीवर फक्त कापूर ठेवायचा आणि लवंग जाळू शकता.

कारण जर तुमचा उंबरठा लाकडाचा असल्यास तो या उपायाने पेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे जर उंबरठा लाकडचा असल्यास हा उपाय एका वाटीमध्ये करावा.
तसेच जर उंबरठा फरशी किंवा लोखंड काही असेल तर तुम्ही डायरेक्ट कापूर ठेवून त्याच्यावर लवंग ठेवली आणि ती जाळली तरी चालेल.

तर समजा तुम्ही वाटीमध्ये कापूर ठेवला आणि त्याच्यावर कापूर लावून ठेवायचं आहे आणि ते जळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं आहे आणि ते जळून झाल्यानंतर ते विजल्यानंतर त्यातलाच जळालेला कापूर किंवा लवंग तुम्ही टाकून द्यायचं आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!