नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बायकोच्या या पाच लोकांमुळे नवऱ्याची बरबादी शंभर टक्के होते मित्रांनो हे तुम्ही ऐकले असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो ही म्हण केवळ बोलण्यापूर्ती मर्यादित नाही.
खरंतर हिंदू पुरानात देखील पतीच्या यशाचे मुख्य कारण पत्नीला मानले जाते असे म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात पत्नीवर अवलंबून असते.
लग्नानंतर काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात तर काही लोक लग्नानंतर आपले नशीब गमवण्यास सुरुवात करतात.
म्हणजेच ते अधोगतिकडे वाटचाल करताना दिसतात असं घडण्यामागचं कारण बायकांच्या काही चुकाही होऊ शकतात भविष्य पुरानात पती-पत्नीच्या काही नियमांमध्ये वर्णन आहे पत्नीच्या काही चुकांचा उल्लेख आहे.
लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली असेल तर त्याचा परिणाम थेट तिच्या पतीवर आणि त्याच्या नशिबावर होत असतो बऱ्याच बाबतीत पतीची प्रगती सुद्धा थांबते.
आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियमांचे काळजी घ्यायला हवी. पत्नीने हमखास पाळले पाहिजेत अशा काही नियमानबद्दल आज आपण जाणून घेऊयात पतीला बरबाद करू शकणाऱ्या अशा बायकोच्या पाच चुका.
पहिली चूक सकाळी उशिरा उठणे जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतरही अंथरुणावर झोपलेली असेल तर तिथे बरीच नकारात्मक ऊर्जा तयार होत असते.
असे म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमीच दुर्दैवी पणाचा सामना करावा लागतो हे ऊर्जा थेट त्या पतीच्या नशिबावर परिणाम करते आणि संपूर्ण दिवस वाया जात असतो म्हणून सूर्योदयापूर्वी पत्नीने नेहमी उठायला पाहिजे.
दुसरे चूक घर स्वच्छ न ठेवणे ज्या स्त्री आपले घर स्वच्छ करत नाहीत आणि ज्यांच्या खोलीत जिथे वास येत असतो अशा घरात गरिबी यायला वेळ लागत नाही.
वास्तविक असं घडल्याने पतीच्या कमाईवरही त्याचा परिणाम होतो असे मानले जाते की जी स्त्री घर घाण ठेवते तिच्या पतीचा खर्च कमाई पेक्षा जास्त असतो म्हणून पत्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत.
तिसरी चूक बायकोचे रोज अंघोळ न करणे कोणतीही पत्नी किंवा स्त्री जी दररोज आंघोळ करत नाही किंवा स्वतःला स्वच्छ ठेवत नाही ती नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते.
तसेच तिच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची भावना आहे त्या परिस्थितीत नवरा आळशी बनतो आणि त्याचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही.
चौथी चूक बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे ही स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते किंवा झगडा करते त्या घरातील नवऱ्याचे मन डायव्हर्ट होते याचा परिणाम त्याच्या कामावर आणि वागण्यावर देखील झालेला दिसून येतो.
पाचवी चूक अन्नामध्ये भेदभाव करणे कोणतीही स्त्री जी आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही किंवा त्याच्या आवडीचे काही बनवत नाही तेव्हाच खरं तर तिच्या नवऱ्याचं पतन तेव्हापासून सुरू झालेला असतं.
या अशा चुकांमुळे दुर्दैव नेहमीच पत्नी किंवा पतीच्या मागे लागून राहील आणि नशीबही आपल्या आवडीचं काही वाट्याला येऊ देणार नाही दुर्दैवीपणा टाळण्याचा एक मार्ग देखील आहे.
परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही केवळ उपायांच्या सहाराने चालत राहायचं आपण स्वतःला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा चांगले कर्म करत राहा.
जर आपण तर रोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाचे अपेक्षा न करता गायत्री मंत्राचे ध्यान केले तर आपल्याला सदभावना प्राप्त होईल.
आपल्या पालकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि आदर करा त्यांचा सन्मान करा आणि त्यांना नेहमी आनंद ठेवा असे केल्याने तुम्हाला आयुष्यात पुण्य लागते आणि आयुष्यात वाईट काळ कधीही येत नाही.
आता आपण उपाय बघू आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करावयाचा आहे.
नंबर एक आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्या वरून ती 31 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायचे आहे हे केल्यावर ती पोळी कुत्र्याला खायला द्यायचे आहे किंवा नदीत प्रवाहित करायचे आहे यामुळे दुर्दैव देखील आपल्या आसपास फिरकत नाही.
नंबर दोन दर मंगळवार आणि शनिवारी बजरंग बली ची पूजा करायची आणि चुना न लावलेले नागवेलीचे पान अर्पण करायचे आहे दिवा लावून पूजनानंतर हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे.
नंबर तीन वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती-पत्नीने दोघांनीही गौरीशंकर रुद्राक्ष धारण करायला हवा.
नंबर चार शेवटचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करून गणपती अथर्वशीर्ष पथन करावे यासह आपल्या जीवनातील सर्व समस्यातील हे असे काही उपाय होते.
ज्याद्वारे आपण दुर्दैव आणि नशीब बदलू शकतात याचबरोबर आम्ही हे देखील सांगितले आहे की कोणत्या चुका आहेत ज्या पत्नीने केल्यात तर तिच्या पतीवर थेट परिणाम होतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.