नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येक आईला हे 30 घरगुती उपाय माहीत असावेत.
एक जर तुमचा आवाज कर्कश झाला असेल तर छोटी वेलची लवंग आणि मुलेठी यांची तीन तीन ग्राम चूर्ण गरम पाण्यासोबत वापरावे तुमचा आवाज नीट होईल.
दोन आल्याच्या तुकड्यावर सेंधा मीठ लावा आणि हळूहळू चगळा यामुळेही तुमचा आवाज खोलेल.
तीन कान दुखत असेल तर हिरव्या आंब्याचा मोहोळ बारीक करून त्याचा रस काढा हा रस थोड्या मोहरीच्या तेलात मिसळून कानात थेंब थेंब टाका कानदुखी दूर होईल.
चार कानात लसणाचे तेल टाकल्यानेही कान दुखी पासून त्वरित आराम मिळतो. पाच तसेच कानात चंदनाचे तेल टाकले नाही कानदुखी दूर होते.
सहा नाकातून रक्त येत असेल तर आंब्याची कोई बारीक करून त्याचा रस काढा आणि या रसाचे थेंब थेंब नाकात टाका रक्त येणे थांबेल.
7 उसाच्या रसात आठ ते दहा थेंब कांद्याचा रस मिसळून नाक आणि कपाळावर हळुवार चोळावा यामुळे ही नाकातून रक्त येणे थांबेल.
आठ जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर हा उपाय खूप फायदेशीर आहे पाण्यात थोडे मीठ टाकून ते गरम करा मग त्या पाण्यात एक कपडा भिजवून साधारण दहा मिनिटे शेकून द्या यामुळे गुडघेदुखी नाहीशी होते.
नऊ काकडी आणि लसूण दोन महिने सतत जेवणात वापरल्यानेही गुडघेदुखी दूर होते.
दहा जर तुमचे शरीर शून्य होत असेल तर पपई किंवा सिताफळाच्या बिया बारीक करून मोहरीच्या तेलात मिसळा आणि प्रभावीत भागावर हळूहळू मालिश करा यामुळे सुन्नपणा कायमचा दूर होईल.
11 जर तुमची डोकेदुखी दूर होत नसेल तर देसी तूप काही वेळ कपाळावर लावल्याने डोकेदुखी थांबेल. 12 सुंठ पाण्यात बारीक करून कपाळावर लावल्याने थंडीमुळे होणारे गुडघेदुखी थांबते.
13 पिठात दूध मिसळून चेहऱ्यावर चोळल्याने रंग साप आणि गोरा होतो. 14 रोटी बनवताना वाफेमुळे हात भाजला असल्यास भाजलेल्या जागेवर कापलेला बटाटा लावल्याने आराम मिळतो.
१५ जर तुमची झाडे कोमेजली किंवा सुकली असतील तर त्या झाडांच्या मुळांमध्ये दही किंवा लस्सी घाला झाडे पुन्हा हिरवीगार होतील.
16 आले लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट जास्त वेळ टिकून ठेवण्यासाठी त्यात एक चमचा गरम तेल आणि मीठ टाका.
सतरा कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले लोह रक्ताचे कमतरता दूर करण्यास मदत करते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते.
18 रिटाचे पाणी नाकात टाकल्याने अर्ध डोकेदुखी दूर होते पण या पाण्याचे दोन थेंबा पेक्षा जास्त थेंब टाकू नये.
19 तुळशीची चार पाने चार दाणे काळीमिरी आणि दोन लवंगा बारीक करून कपाळावर लावा आणि चटणी प्रमाणे खा याने सुद्धा डोकेदुखी दूर होईल उष्णतेमुळे डोकेदुखी होत असेल तर पालक आणि गाजराचा रस प्या खूप आराम मिळेल.
21 दुपारचे जेवण झाल्यावर डाव्या बाजूला पंचवीस मिनिटे विश्रांती जरूर घ्या. 22 थंड पाणी प्यायल्याने ह्रदयविकारचा धोका वाढतो थंड पाणी प्यायचे असेल तर मातीच्या मडक्याचे पाणी प्यावे.
23 ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी उसाचा रस प्यावा पचनक्रिया ठीक होईल.
24 सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मध मिसळून दूध प्याल्याने दृष्टी सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येते पण लक्षात ठेवा दूध जास्त गरम नसावे कोमट दूध प्या.
25 चहा पोटासाठी खूप हानिकारक आहे आणि त्याने भूक नाहीशी होते.
26 स्त्रियांमध्ये अशक्तपणा असल्यास रात्री तीन खजूर पाण्यात भिजवून ते दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्यापोटी पाणी आणि खजूर खावेत.
27 दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो. 28 जेवण करण्यापूर्वी कोणतेही फळ खाल्ल्याने शरीरात अशक्तपणा येत नाही.
29 जास्त पाणी प्या यामुळे माणसाला म्हातारपण लवकर येत नाही आणि चेहराही चमकतो. 30 झोपताना मुलांना अक्रोड खाऊ घाला यामुळे पोटातील जंत मरतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.