दिवाळी 10 नोव्हेंबर धनतेरस, या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाका ही वस्तू, शनी राहू केतू शांत होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ नमस्कार या कलियुगामध्ये जा मनुष्यावर राहू आणि केतूची कृपा आहे त्याच्याकडे बघा असतं लक्झरी लाईट त्याच्या असते.

त्याच्या जीवनामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाहीये त्याच्याकडे पैसा येतच राहतो अक्षरशः खोऱ्याने पैसे येतात राहतो आणि त्या मनुष्याचे अगदी भाग्य ही उजळून जातं.

तसंच शनि देवांची ज्या जातकावर ज्या मनुष्यावर कृपा असते त्याच्या जीवनामध्ये कोणतही संकटे येत नाहीये त्याच्या जीवनामध्ये कोणतीही बाधा येऊ शकत नाहीये 

नाहीये त्याच्या जीवनामध्ये आरोग्य त्याचं उत्तमच राहणार त्याच्या जीवनामध्ये त्याच शारीरिक जे त्रास आहेत ते त्रास त्याच्यातकाला होणार नाहीये.

कारण शनि देवांची कृपा ताशी आहे पण याच्या उलट जर आपण घेतलं जर राहू आणखी तू जर एखाद्या मनुष्याच्या खराब असला तर बघा त्या घरातला जो करता पुरुष असेल किंवा ज्याचा खराब आहे.

तो अगदी बाहेरच्या नादाला लागेल म्हणजे बाईचा असेल बाटलीच्या असेल व्यसनांच्या आहारी जाईल येणारा पैसा सगळा बाहेरच उडवेल.

आणि घरामध्ये नुसती चिडचिड भांडण तंटा कलह याच गोष्टी उरतील आणि त्याचे जे संबंध आहेत ते संबंध अक्षरशा खराब होऊन जातील राहू की तुझ्या प्रभावाने त्या मनुष्याचे नाव एवढंच समाजामध्ये खराब होईल की त्यालाही उभं करणार नाहीये.

त्याला कोणीही मदत करणार नाहीये एवढी परिस्थिती गंभीर होईल याच्या उलट तुम्हाला सांगतो जर शनि देवांची साडेसाती एकाद्या जातकावर चालू असली तर तेव्हा जातक अक्षरशः राजा असणाराही रंग होतो 

तर काय उपाय आहे दहा नोव्हेंबर धनतेरस आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायचे आता ही वस्तू आपण टाकतोय शनी असेल राहू असेल की तो असेल त्यांचे प्रभाव असतील.

यांचा त्रास असेल अगदी शांत होऊन जाईल नाही झाला तर बोला तर आता तुम्हाला सांगतो धनतेरस या दिवशी सकाळी तुम्ही ज्यावेळेस अंघोळ करणारे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्यात.

पहिली वस्तू म्हणजे काळी मोहरी आता मोहरी तर सगळ्यांच्या घरामध्ये असते आपण मसाल्यामध्ये टाकतो अकरा काळा मोहरीचे दाणे घ्यायचे.

आणि उजव्या हातामध्ये ठेवायचेत उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर ओम शनिदेवाय नमः शनि देवाय नमः अकरावीस म्हणायचे आणि तुमचे जे त्रास आहेत.

जीवनामध्ये तुम्हाला कष्ट आहे दुःख आहे दारिद्र आहे त्या आठवायचे आणि ते आठवण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याच्याबरोबर एक कापूर घ्यायचा आहे.

एक कापूर घेतल्यानंतर नकारात्मकता सगळी तुमच्या आजूबाजूची जळून खाक होईल तुमच्यापाशी थांबणार नाहीये पळून जाईल आणि तो कापूर असा तुम्हाला चुरगळायचा आहे आणि तुम्हाला एक राहू चा मंत्र म्हणायचा आहे.

तो अकरावीस मानायचा आहे ओम रावे नमः ओम रावे नमः आणि तो कापूर चुरगळलेला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे.

आणि श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून तुम्ही आंघोळ करायचे प्रत्येक शनिवारी हा उपाय करून पहा जीवनात बदल नाही झाले तर सांगा

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!