दिवाळीच्या अमावस्याला आईने मुलांवरून ओवाळून टाका हि १ वस्तू, दिवाळी अमावस्या उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा बघा आपल्याला दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायचे आहे.

यामुळे मुलांची प्रगती कोणीही थांबू शकत नाही मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असेल मुलांना जर का त्यांच्या शिक्षणात अडथळे येत असतील मुलांना कामधंद्यात नोकरीत व्यवसायात त्यांची प्रगती होत नसेल.

म्हणजे मुलांसाठी कुठली इच्छा असू द्या किंवा मुलांची कुठलीही अडचण असू द्या तुमची मुलं लहान असू द्या किंवा अगदी मोठे असू द्या लहान मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीतही काय अडचण असेल किंवा मुलांना सारखं नजर दोष होत असेल वारंवार दृष्ट लागत असेल बघा लहान मुल असते.

त्याला अगदी चार माणसं किंवा चार बायका जरी म्हटल्या अरे किती छान आहे किंवा किती छान असतं बघ किती छान दिसतं तरी सुद्धा त्याला लगेच दृष्ट लागत असते.

तर अशा लहान बाळाला सुद्धा तुम्ही या दिवशी त्याच्या दृष्ट काढण्यासाठी किंवा त्याच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायचे आहे तर कुठली वस्तू आपल्याला कशा पद्धतीने ओवाळून टाकायचे आहे हे आपण आजच्या बघणार आहोतच. 

बघा दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं जातं आणि दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीपूजन एवढं मोठं लक्ष्मीपूजन असतं या दिवशी आपल्याला मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे.

प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे थोडक्यातही उपाय समजा किंवा थोडक्यात ही सेवा समजा किंवा थोडक्यात आपण मुलांची दृष्ट काढतो किंवा नजर दोष काढतो हे समजा पण प्रत्येक आईने दिवाळीच्या अमावस्याला आपल्या मुलांसाठी हा छोटासा उपाय आवर्जून करायचा आहे.

दिवाळी बघा बारा नोव्हेंबरला आहे अमावस्या बारा नोव्हेंबरला सुद्धा आहे आणि तेरा नोव्हेंबरला सुद्धा आहे तर आपल्याला बारा नोव्हेंबरला हा उपाय दुपारी बाराच्या आत करायचा आहे.

आता दिवाळीला बघा आपल्याला दिवसभर सर्वांनाच काम असतात आपल्याला थोडासा वेळ काढून बाराच्या आत आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे ज्यांची मुलं खूप त्रास देतात खूप रड करतात किरकिर करतात हट्टीपणा करतात.

अशा आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे आता इतर अमावस्येच्या वेळेस प्रत्येकाची मुलं ही घरी असतीलच असं नाही काहींची मुले बाहेर हॉस्टेलला असतात गावाकडे असतात.

तर बघा आता दिवाळी असल्यामुळे प्रत्येकाची मुलं ही सुट्ट्यांसाठी घरी आलेली असतात तर प्रत्येकांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला बाराच्या त्या उपाय करायचा आहे दिवाळीच्या अमावस्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे.

यासाठी तुम्हाला वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे बघा तुमची मुलं किती आहेत त्यानुसार तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे जर का तुम्हाला एका मुलासाठी उपाय करायचा असेल तर तुम्ही मूठभर तांदूळ घ्यायचे आहे कारण हा भात शिजवल्यानंतर आपल्याला हा भात पुन्हा वापरायचा नसतो.

यासाठी तुम्हाला जर का दोन मुलं किंवा तीन मुलं असतील तर तुम्ही वाटीभर तांदूळ घेऊ शकतात एकच मुलगा असेल तर तुम्ही मूठभर तांदूळ घेऊ शकतात हे मूठभर तांदूळ तुम्हाला एका पातेल्यात शिजवायचे आहे यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तांदूळ तुम्ही न धुता तसा शिजवायला घेतला तरी चालणार आहे मीठ न टाकता.

आणि भात आपल्याला शिजवायचा आहे हा भात आपण पुन्हा उपयोगात आणणार नाही यासाठी भात शिजवताना थोडी काळजी घ्या आणि भात लागल तेवढा शिजवायचा आहे तुमची दोन मुलं असेल तर तुम्हाला या भाताचे दोन भाग करायचे आहेत तीन मुलं असतील तर तुम्हाला या भाताचे तीन भाग करायचे आहे.

तुम्हाला एक छोटासा कागद घ्यायचा आहे किंवा पुठ्ठा घ्यायचा किंवा पत्रवाळी घ्यायचे किंवा द्रोण तुम्ही घेतला तरी चालेल यामध्ये तुम्हाला हा भात काढायचा आहे आणि प्रत्येकावरून हा भात तुम्हाला वेगवेगळ्या ड्रोन मध्ये किंवा वेगवेगळ्या वाटी घेऊन उतरवायचा आहे भात कसा उतरवायचा तर बघा तुम्हाला मुलाला खाली बसवायचा आहे पूर्व पश्चिम दिशेकडे तुम्ही तोंड करून मुलाला बसवू शकतात.

हा भात तुम्हाला मुलाच्या डोक्यावरून ते मुलाच्या पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे डोक्यापासून ते पायापर्यंत असं तुम्हाला सात वेळा हा भात उतरवायचा आहे भात उतरवत असताना तुम्ही दृष्ट काढताना कसं रागात काढतात त्याच पद्धतीने हा भात तुम्हाला रागामध्ये उतरवायचा आहे.

बघा कोणाशी तुम्ही बोलत आहात हसत आहात आणि तुम्हीही हा उपाय करत आहात तर तुम्हाला या उपायाचा काहीच उपयोग होणार नाही फायदा होणार नाही.

त्यासाठी दृष्ट किंवा उपाय करताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये रागाने तुम्हाला हा उपाय हा भात उतरवायचा आहे सात वेळा हा भात उतरताना तुम्ही श्री स्वामी समर्थांचा देखील जप करू शकतात किंवा मग आल्याची गेल्याची झाल्याची या पद्धतीने आपण बघा जुन्या पद्धतीने आपण बघा कशी दृष्ट काढतो तसं तुम्ही दृष्ट काढली तरी चालणार आहे.

प्रत्येक मुलावरून तुम्हाला वेगवेगळ्या भात हा सात वेळा उतरवायचा आहे आणि यानंतर हा सर्व भाग तुम्हाला एकत्र करून तुम्हाला हा भात तुमच्या टेरेसवर ठेवायचा आहे.

किंवा जिथे कुत्रे असतील तिथे तुम्ही हा भात ठेवू शकतात तुम्हाला जर का आवर्जून काळा कुत्रा मिळाला तर तुम्ही हा भात काळा कुत्राला देखील खायला घालू शकतात.

बघा कुत्र्याने जर का हा भात खाल्ला तर खूप चांगला आहे कारण पटकन त्या मुलाची दृष्ट किंवा त्या मुलीचा हट्ट पणा किंवा त्या मुलाला नजर बाता झाली असेल तर ही पटके निघून जाते.

यासाठी जर का तुम्हाला काळा कुत्रा मिळाला तर तुम्ही हा भात आवर्जून काळा कुत्राला खाऊ घाला किंवा मग तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली देखील हा भात ठेवू शकतात जेणेकरून तिथे पशु पशुपक्षी येऊन हा भात खाऊन जाईल बघा हा भात जर का तुम्ही झाडाखाली ठेवला तरी चालेल.

तुमच्या टेरेसवर ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला टेरेस नसेल किंवा खाली कुठे ठेवायला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर भिंतीच्या कट्ट्यावर ठेवू शकतात तुम्ही जर का फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनी मध्ये ठेवू शकतात.

कारण तिथे सुद्धा कावळे येतात बघा पशुपक्षी येतात बघा हा भात फक्त आपल्याला पशुपक्ष्यांना किंवा कुत्र्याला खायला घालायचा आहे बघा हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या अमावस्येला आवर्जून करायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!